शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

नाणार प्रकल्प विदर्भात हलविण्याचा विचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:09 IST

कोणताही प्रकल्प एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेता येत नाही.

नवी दिल्ली : स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारचा प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प विदर्भात हलविण्याबाबत चर्चा झालेली नाही. तसे संकेत राज्य किंवा केंद्र सरकारनेही दिलेले नाहीत, अशी स्पष्टोक्ती इंडियन आॅइलचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी दिली.ते म्हणाले की, कोणताही प्रकल्प एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेता येत नाही. या प्रक्रियेत राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असते. नाणार येथेच प्रकल्प सुरू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. या प्रकल्पात परकीय गुंतवणूक झाली असून अशा वेळी तो अन्यत्र हलविला जाणे शक्य नाही. राज्य सरकार किंवा पेट्रोलियम मंत्रालयाने दुसरी जागा सुचविल्यास तो तिथे हलविला जाईल का यावर ते म्हणाले की, ते माझ्या अख्यत्यारीत नाही.भावनेच्या आहारी जाऊन निर्णय नाहीहा प्रकल्प विदर्भामध्ये नेण्यात यावा या मागणीतील भावना सच्ची असू शकते. परंतु नाणारचा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यात ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. अशा प्रकल्पाबाबत भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेता येणार नाही. या प्रकल्पाबरोबरच या परिसरात अन्य कोणते उद्योग सुरू करता येतील याचाही विचार झाला आहे.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पBJPभाजपा