शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नाणार प्रकल्प विदर्भात हलविण्याचा विचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:09 IST

कोणताही प्रकल्प एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेता येत नाही.

नवी दिल्ली : स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारचा प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प विदर्भात हलविण्याबाबत चर्चा झालेली नाही. तसे संकेत राज्य किंवा केंद्र सरकारनेही दिलेले नाहीत, अशी स्पष्टोक्ती इंडियन आॅइलचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी दिली.ते म्हणाले की, कोणताही प्रकल्प एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेता येत नाही. या प्रक्रियेत राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असते. नाणार येथेच प्रकल्प सुरू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. या प्रकल्पात परकीय गुंतवणूक झाली असून अशा वेळी तो अन्यत्र हलविला जाणे शक्य नाही. राज्य सरकार किंवा पेट्रोलियम मंत्रालयाने दुसरी जागा सुचविल्यास तो तिथे हलविला जाईल का यावर ते म्हणाले की, ते माझ्या अख्यत्यारीत नाही.भावनेच्या आहारी जाऊन निर्णय नाहीहा प्रकल्प विदर्भामध्ये नेण्यात यावा या मागणीतील भावना सच्ची असू शकते. परंतु नाणारचा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यात ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. अशा प्रकल्पाबाबत भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेता येणार नाही. या प्रकल्पाबरोबरच या परिसरात अन्य कोणते उद्योग सुरू करता येतील याचाही विचार झाला आहे.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पBJPभाजपा