शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

या राज्याच्या निर्मितीपासून एकही महिला आमदार झालेली नाही! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 13:45 IST

विधानसभा निवडणुकीत राजकीय पार्टीच्या सर्व उमेदवारासोबत 257 अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

नवी दिल्ली - सध्या भारतातील काही राज्यांमध्ये निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. नागालँडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पार्टीच्या सर्व उमेदवारासोबत 257 अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.  यामध्ये पाच महिलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

स्थानिक राजकरणामध्ये अशी चर्चा आहे की यावेळी निवडणूकीत महिला नवीन ट्रेंड आणू शकतात. कारण 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत यावेळी जास्त महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 2013 मध्ये फक्त दोन महिलांनी नागालँड विधानसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

नागालँड राज्याची निर्मीती 1963मध्ये झाली तेव्हापासून आजतागत विधानसभा निवडणूकीत एकही महिला उमेदवार निवडणून आली नाही. धक्कादाक गोष्ट अशी की या 55 वर्षांत नागालँडमध्ये फक्त 30 महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 1977मध्ये रानो एम शाइदा लोकसभामध्ये निवडणून आली होती. तेव्हापासून आजतागत एकही महिला विधानसभा किंवा लोकसभामध्ये गेलेली नाही. 

यावेळी विधानसभासाठी उमेदारी दाखल केलेल्या अवान कोनयक म्हणातात की, महिला विधानसभापर्यंत पोहचल्या नाहीत. त्यासाठी पुरुषांना दोष देण्यात काही अर्थ नाही. यासाठी महिलाच जबाबदार आहे. महिला नागालँडच्या राजकारणामध्ये पुढे आल्या नाहीत. पण आता वेळ बदलली आहे, महिलांनी राजकारणात प्रवेश करायाला हवा. पुढे त्या म्हणाल्या की, माझ्या तिन्ही भावांना वाटलं असते तर ते निवडणूकीत उतरले असते, पण नागालँडच्या जनतेचं समर्थन पाहून यावेळी मी निवडणूकीच्या रणगंनात उतरली आहे. अवान कोनयक ह्या नागालँडचे माजी शिक्षणमंत्री न्येईवांग कोनयक यांच्या कन्या आहेत.  दिल्ली विद्यापिठातून त्यांनी एमएची पदवी घेतली आहे. त्या डॅमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. 

टॅग्स :Electionनिवडणूक