शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी बेपत्ता, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 16:46 IST

पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना राज्यातील नादिया जिल्ह्यातील एक निवडणूक अधिकारीच बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार नादिया जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी अर्णब रॉय हे निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीपासून बेपत्ता आहेत. काल दुपारपासूनच त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागलेला नाही. तसेच त्यांचा मोबाईलही बंद असल्याचे उघड झाले आहे. अर्णब रॉय यांच्या संदर्भातील अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या वाहनचालकाचीही चौकसी केली आहे. 

अर्णब रॉय हे बिप्रसाद चौधरी अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडणुकीचे काम पाहण्यासाठी केले होते. त्यानंतर दुपारी भोजनाच्या वेळेपासूनच ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ते ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रभारी होते. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग