शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

IAS होण्यासाठी 14 लाखांची नोकरी सोडली; दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात यश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 21:26 IST

UPSC : अनुनय आनंद सध्या दिल्लीत आहेत. त्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे.

मुझफ्फरपूर : देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेचा म्हणजेच यूपीएससीचा (UPSC) अंतिम निकाल आला आहे. या परीक्षेत पुन्हा एकदा बिहारच्या उमेदवारांनी झेंडा फडकवला आहे. मुझफ्फरपूरच्या अनुनय आनंदनेही यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. अनुनय आनंदला 185 वा क्रमांक मिळाला आहे. 

अनुनय हा मुझफ्फरपूरमधील सरैयाच्या अजीजपूर गावचा रहिवासी आहे. अनुनयचे सुरुवातीचे शिक्षण मुझफ्फरपूर येथून केले आणि नंतर बोकारो डीपीएसमधून शिक्षण घेतले. इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याला 14 लाखांच्या वार्षिक पॅकेजची नोकरीही मिळाली, परंतु यूपीएससीसाठी नोकरी सोडली.

अनुनय आनंद सध्या दिल्लीत आहेत. त्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबातील सदस्य आनंद साजरा करत आहेत. अनुनयचे वडील मुन्ना प्रसाद बालू-गिट्टीचे दुकान चालवतात, तर आई रश्मी कुमारी गृहिणी आहेत. 

दरम्यान, अनुनयचा यूपीएससीचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे अनुनयने व्हिडिओ कॉलद्वारे संभाषणात सांगितले. तसेच, अनुनयने सांगितले की, यूपीएससी परीक्षा द्यायची होती, कारण त्याला आयएएस व्हायचे होते, परंतु आता त्याला 185 रँक मिळाले आहेत, त्यामुळे यावेळी तो आयपीएस होणार आहे.

मुलाच्या यशाने वडील मुन्ना प्रसाद खूप भावूक झाले. ते म्हणाले की, खूप आनंद आहे, जो शब्दात वर्णन करता येणार नाही. तसेच, वडिलांनी सांगितले की जेव्हा त्यांच्या मुलाने इंजिनीअरिंग केले तेव्हाच त्यांना समजले की त्यांचा मुलगा भविष्यात काहीतरी मोठे करेल, कारण तो अभ्यासात खूप हुशार होता. 

दुसरीकडे, अनुनयची आई रश्मी कुमारी यांनी सांगितले की, आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्या 12 वर्षे बोकारो येथील घरापासून दूर राहिल्या. आज त्यांच्या तपश्चर्येचे फळ मिळाले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षण