शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

२८ वर्षांनंतर मुंबई - आग्रा विमानसेवा; दीर्घकाळापासून सुरू होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:30 IST

आता २९ मार्चपासून ही सेवा इंडिगो आठवड्यातून तीन दिवस सुरू करणार आहे. तथापि, २८ मार्चपासून आग्रा - भोपाळ आणि आग्रा - बंगलोर विमानसेवाही अगोदरच प्रस्तावित आहे.

मुंबई: २८ वर्षांनंतर मुंबई ते आग्रा विमानप्रवास पुन्हा एकदा सुरू होत आहे. मागील वेळी ही सेवा मोदीलुफ्त एअरलाइनने सुरू केली होती. मोदीलुफ्त ही फर्स्ट, बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासची देशांतर्गत सेवा देणारी देशातील एकमेव कंपनी होती. दरम्यान, आता २९ मार्चपासून ही सेवा इंडिगो आठवड्यातून तीन दिवस सुरू करणार आहे. तथापि, २८ मार्चपासून आग्रा - भोपाळ आणि आग्रा - बंगलोर विमानसेवाही अगोदरच प्रस्तावित आहे. (Mumbai - Agra Airlines after 28 years; Demand was long overdue)आग्रा - मुंबई विमानसेवेसाठी दीर्घकाळापासून मागणी होत होती. ही सेवा आता दर आठवड्याला सोमवार, बुधवार आणि शनिवारी असणार आहे. आग्रा-मुंबई विमानप्रवास पर्यटन आणि व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने कॉर्पोरेटच्या अनेक बैठका आता मुंबईत होऊ शकतील. थेट विमानसेवा नसल्याने या बैठका सध्या दिल्लीत होत आहेत. 

टॅग्स :Taj MahalताजमहालMumbaiमुंबईairplaneविमान