शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

मुकुल रॉय यांचा बंडाचा झेंडा

By admin | Updated: January 21, 2015 01:35 IST

खासदार मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये केवळ राज्यसभेतच नव्हे प. बंगालमध्येही फूट पाडण्याची योजना आखली असून बंडखोराचे नेतृत्व करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.

हरीश गुप्ता - नवी दिल्लीमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खास निकटस्थ शारदा घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले खासदार मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये केवळ राज्यसभेतच नव्हे प. बंगालमध्येही फूट पाडण्याची योजना आखली असून बंडखोराचे नेतृत्व करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.राज्यसभेत तृणमूलचे १२ खासदार असून त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त खासदार ममता बॅनर्र्जींवर नाराज आहेत. शारदा चिटफंड घोटाळ्यातील सहभागाबद्दल सध्या कारागृहात असलेले खा. कुणाल घोष, सुखेंदू रॉय असो की प्रो.जोगेन चौधरी हे सर्व जण ममता ज्या पद्धतीने सरकार चालवत आहे त्यावर नाराज आहेत. मुस्लीम खासदारही एकदम खपा आहेत.हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कामकाजाचा खोळंबा केल्यामुळे भाजपचे नेतृत्व चिंतित असले तरी या कथित प्रस्तावावर सावधगिरीचे पाऊल उचलत आहे. रॉय यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अरुण जेटली, रा.स्व. संघाचे नेते सुरेश सोनी, रामलाल आणि अन्य नेत्यांची व्यक्तिश: भेट घेतली.पडद्यामागे हालचालीप. बंगालमध्ये २०१६ मध्ये विधानसभा निवडणुका असून अमित शहा यांनी या राज्यात वारंवार चकरा पाहता पडद्यामागे खूप काही घडत असल्याचे संकेत मिळाले आहेत. बदल्यात हवे संरक्षणरॉय यांनी ममता बॅनर्जी यांचे पितळ उघडे पाडण्याच्या बदल्यात संरक्षणाची मागणी केली आहे. आश्चर्य म्हणजे संपुआच्या कारकीर्दीत रॉय यांना हटवून ज्यांना रेल्वेमंत्री बनविले गेले ते लोकसभेतील खा. दिनेश त्रिवेदी यांनीही रॉय यांच्या बंडाला समर्थन दिले आहे. लोकसभेत तृणमूलचे ३३ खासदार असल्यामुळे फुटीचे राजकारण शिजवणे अवघड जाईल मात्र राज्यसभेतील १२ पैकी ६ खासदारांनी याआधीच ममतांविरुद्ध बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे या सभागृहात काम सहज होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेत पक्षात उभी फूट पाडण्यासाठी आणखी दोन खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.सीबीआय चौकशीमुळे व्यथितशारदा घोटाळ्यात सीबीआयने समन्स पाठविल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळेरॉय हे दुखावले गेले असून मी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी सर्व काही केले असताना माझा बचाव करण्याऐवजी त्यांनी माझ्यापासून अंतर राखत माझ्यावर खापर फोडले आहे, असे रॉय यांनी भाजपच्या नेतृत्वाला कळविले असल्याचे समजते. च्शहा यांना सर्वप्रथम तृणमूलमध्ये फूट पाडायची असून त्यानंतरच रालोआमध्ये या नेत्यांना प्रवेश देण्यावर ते विचार करतील.