शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

एमटीएनएल आपल्या मालमत्तांची करणार विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 02:50 IST

विक्रीतून २३ हजार कोटी रुपये उभे राहतील, कंपनीचा दावा

मुंबई : आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन न देऊ शकलेल्या व हजारो कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देणाºया एमटीएनएलने आपल्या मुंबई व दिल्लीतील मालमत्ता विकण्याचे ठरविले असून, त्यातून २३ हजार कोटी रुपये उभे राहतील, असा दावा कंपनीचे कंपनीचे अध्यक्ष सुनील कुमार यांनी व्यक्त केला आहे.दूरसंचार क्षेत्रातील एमटीएनएल व बीएसएनएल या दोन्ही कंपन्यांतील सुमारे ९0 हजार कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारल्यानंतर मालमत्ता विकून कर्जमुक्त होण्याचे व कंपन्या नफ्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दिल्ली व मुंबईतील ६,२00 कोटींच्या मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव एमटीएनएलने सरकारला दिला आहे. त्याला संमती मिळाल्यानंतर या मालमत्ता विकून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या कर्मचाºयांची सर्व देणी दिली जातील, असे सुनीलकुमार यांनी सांगितले. दोन्ही शहरांतील काही मालमत्ता विकून २३ हजार कोटी उभे राहतील. त्यातून सर्व देणी व कर्ज फेडली जातील आणि त्यानंतर एमटीएनएल पुढील आर्थिक वर्षात नफ्यामध्ये येईल, असा दावाही त्यांनी केला. स्वेच्छानिवृत्तीमुळे कंपनीचे दरवर्षी १,७00 कोटी रुपये वाचतील, असेही ते म्हणाले. आतापर्यंत एमटीएनएलच्या १४ हजार ३८७ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरून दिले आहेत. त्यामुळे कंपनीत सुमारे ४ हजार कर्मचारीच राहतील.नंतर विलीनीकरणएमटीएनएलच्या काही मालमत्ता भाड्याने दिल्या जातील. त्यातून दरवर्षी ५00 ते ६00 कोटी मिळू शकतील, असेही सुनीलकुमार म्हणाले. स्वेच्छा निवृत्ती घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर दोन्हींचे विलीनीकरण केले जाणार आहे.

टॅग्स :MTNLएमटीएनएल