शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साथ देते मी तुला... व्हीलचेअर ढकलत तिनं पूर्ण केले सात फेरे; असं लग्न पाहिलं नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 12:57 IST

लग्न हे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन मनांचं मिलन असतं.

भोपाळः लग्न हे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन मनांचं मिलन असतं. लग्नात आपल्याला अनेक गोष्टींची तडजोड करून संसाराचा गाडा हाकावा लागतो. एकमेकांचे गुण अन् दोष स्वीकारून पुढे जावं लागतं. मध्य प्रदेशमध्येही असंच दोन मनांचं मिलन घडवून आणणाऱ्या लग्नानं उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मध्य प्रदेशमधील विठ्ठल वाटिकामध्ये मंगळवारी एका नवरदेवनं एका अनोखा निर्णय घेऊन उपस्थितांना आश्चर्यचकीत केलं आहे.दिलीप सक्सेना आणि विदिशात वास्तव्याला असलेल्या दिप्ती कश्यपचं लग्न आधीपासूनच ठरलेलं होतं. परंतु गेल्या 6 जून रोजी लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या दिलीपचा खिलचीपूर पुलियाजवळ अपघात झाला आणि त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. या अपघातात नवरदेवाचा डावा पाय आणि उजवा हात फॅक्चर झाला. गंभीर स्थितीमुळे तो 4 दिवस आयसीयूमध्ये होता. तरीही त्यानं लग्नाची तयारी न थांबवता बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. कारण त्या मुलीचा ठरलेल्या तारखेवरच लग्न करण्याचा निश्चिय ठाम होता. लग्नाच्या सर्व विधी त्या मुलानं व्हीलचेअरवर बसून पूर्ण केल्या.विशेष म्हणजे नववधूनं त्या व्हीलचेअरवर बसलेल्या नवरदेवाला ढकलत सात फेरे पूर्ण केले. त्यासाठी नवरदेवाच्या मित्रांनीही त्याला मदत केली. पाठवणी करताना ती नवरीमुलगी व्हीलचेअरवरच्या नवऱ्या मुलाला ढकलत गाडीपर्यंत नेले. हे चित्र पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आणि मित्र परिवार भावुक झाला. 

टॅग्स :marriageलग्न