शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्रावर शोककळा! सिक्कीमच्या डोंगररांगांत धुळ्यातील जवान कोसळला, शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 19:44 IST

भारतीय सैन्याने तातडीने मनोज यांचा शोध सुरु केला. दुपारी साडे बारा वाजता मनोज यांचा मृतदेह सर्च टीमला मिळाला.

महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. लष्करात कार्यरत असलेला धुळे जिल्ह्यातील लान्स नायक मनोज संजय माळी यांचे अपघाती निधन झाले आहे. सिक्किममध्ये कर्तव्याववर असताना शहीद झाले. शिरपुर तालुक्यातील वाघाडी गावचे रहिवासी मनोज हे २५ वर्षांचे होते. 

मनोज हे २४ मार्च २०१९ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. सिक्किममध्ये त्यांची तैनाती होती. गुरुवारी म्हणजेच आज सकाळी ते उंच डोंगररांगांवर सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात होते. यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

भारतीय सैन्याने तातडीने मनोज यांचा शोध सुरु केला. दुपारी साडे बारा वाजता मनोज यांचा मृतदेह सर्च टीमला मिळाला. मनोज यांचे पार्थिव सिक्किमच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच मनोज यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. सिक्कीमची सीमा भारतासाठी खूप महत्वाची आहे. नेपाळ आणि चीनला या राज्याची सीमा जोडलेली आहे. तसेच या ठिकाणी डोंगररांगा आहेत. यामुळे या ठिकाणी भारतीय जवान जीव धोक्यात घालून गस्त घालत असतात. याच कामासाठी मनोज हे या डोंगररांगांत तैनात होते. 

मनोज यांच्या पश्चात त्यांचे वडील संजय माळी, भाऊ चेतन आणि आई सुरेखा असा परिवार आहे. वडील शेतकरी आहेत. मनोज यांचे पार्थिव उद्या वाघाडीमध्ये आणले जाणार आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानsikkimसिक्किमMartyrशहीद