शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या जिवाला धोका कायम! प्रसूतीदरम्यान 12% मृत्यू एकट्या भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 12:23 IST

१२% प्रमाण जगामध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू होण्याचे असून, सरकारी योजनांना तितकेसे यश मिळत नसल्याने गर्भवती महिलांच्या जीवाला धोका वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआई आणि नवजात बाळाचा जीव वाचविण्याबाबत देशभरात जागरूकता मोहीम सुरू असूनही भारतात गेल्या २३ वर्षांमध्ये तब्बल १३ लाख गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. गर्भावस्थेमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने आणि प्रसूती होत असताना या महिलांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये माता मृत्यूच्या प्रमाणाची (एमएमआर) राष्ट्रीय सरासरी १०३ वर पोहोचली आहे. याचाच अर्थ प्रति एक लाख गर्भवती महिलांपैकी १०३ महिलांचा जीव गेला आहे. 

१२% प्रमाण जगामध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू होण्याचे असून, सरकारी योजनांना तितकेसे यश मिळत नसल्याने गर्भवती महिलांच्या जीवाला धोका वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे.

गर्भवती महिलांच्या मृत्यूवर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायझेसच्या संशोधकांनी जिल्हानिहाय अभ्यास केला...

१९२ जिल्ह्यांत ७० पेक्षा कमी२१० जिल्ह्यांत ७० ते १३० १२४ जिल्ह्यांत १४० ते २०९ ११४ जिल्ह्यांत २१० पेक्षा+

६४० जिल्ह्यांचा देशातील समावेश आहे. 

२०१७ ते २०२० दरम्यान या जिल्ह्यांचा अभ्यास करण्यात आला असून, यामध्ये गर्भधारणा झाल्यापासून ते प्रसूतीपर्यंत तसेच गर्भपाताच्या ४२ दिवसांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी देण्यात आली आहे.  मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राची स्थिती उत्तम असून, अरुणाचल प्रदेशची स्थिती सर्वांत वाईट आहे.

प्रत्येक दिवशी ८०० महिलांचा मृत्यू    गर्भाशी संबंधित समस्यांमुळे जगभरात २००० मध्ये ४.५१ लाख महिलांचा मृत्यू झाला होता.     २०१७ मध्ये २.९५ लाख महिलांचा मृत्यू झाला.     उत्तम उपचाराची सोय असतानाही आज प्रत्येक दिवशी देशात तब्बल ८०० महिलांचा मृत्यू होत आहे.     सर्वांत जास्त मृत्यू हे आफ्रिकेच्या सब-सहारा, दक्षिण आशियाई देशांमध्ये (८६%) होतात.

७० पेक्षा कमीचंडीगड (१५), महाराष्ट्र (४०), पुद्दुचेरी (४१), केरळ (४४), तेलंगणा (५३), तामिळनाडू (५६), आंध्र प्रदेश (६४) २१० पेक्षा अधिकसिक्कीम (२२८), मणिपूर (२८२), मेघालय (२६६), अंदमान निकोबार (२७५), अरुणाचल प्रदेश (२८४) 

 

 

 

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटल