शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष लोक हिंदूविरोधी - तस्लिमा

By admin | Updated: October 18, 2015 01:38 IST

भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष लोक हे हिंदूविरोधक आणि मुस्लीम समर्थक आहेत. ते कट्टरपंथी हिंदूंच्या कामावर टीका करतात. मात्र, कट्टर मुस्लिमांना पाठीशी घालतात, असे वादग्रस्त

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष लोक हे हिंदूविरोधक आणि मुस्लीम समर्थक आहेत. ते कट्टरपंथी हिंदूंच्या कामावर टीका करतात. मात्र, कट्टर मुस्लिमांना पाठीशी घालतात, असे वादग्रस्त विधान प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.भारतातील वाढत्या असहिष्णुतेसोबतच अनेक मुद्द्यांवर त्यांनी एका मुलाखतीत मन मोकळे केले. येथील वाढत्या असहिष्णुतेवर त्यांनी चिंता व्यक्त केली असून, सध्या देशात ज्या पद्धतीची धर्मनिरपेक्षता अनुभवण्यास येत आहे ती चुकीची असल्याचे तस्लिमा यांचे मत आहे.लेखक हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील तसेच दक्ष असतात. त्यांना इतर कुणी विरोधाची पद्धत सांगण्याची गरज नाही. यात काहीही चुकीचे नाही. बऱ्याचदा एखाद्याला कल्पना सुचते आणि मग इतर लोक त्याचे अनुकरण करतात. आपणास लक्ष्य बनविण्यात आले तेव्हा लेखकांनी मौन पाळले, असे वाटते काय? या प्रश्नाला उत्तर देताना तस्लिमा यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पुस्तकावर बंदी आली तेव्हा बहुतांश लेखक चूप होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि येथे राहण्याच्या अधिकारासाठी माझा एकाकी लढा सुरू आहे.