शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
4
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
5
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
6
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
7
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
8
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
9
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
10
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
11
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
12
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
13
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
14
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
15
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
16
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
17
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
18
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष लोक हिंदूविरोधी - तस्लिमा

By admin | Updated: October 18, 2015 01:38 IST

भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष लोक हे हिंदूविरोधक आणि मुस्लीम समर्थक आहेत. ते कट्टरपंथी हिंदूंच्या कामावर टीका करतात. मात्र, कट्टर मुस्लिमांना पाठीशी घालतात, असे वादग्रस्त

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष लोक हे हिंदूविरोधक आणि मुस्लीम समर्थक आहेत. ते कट्टरपंथी हिंदूंच्या कामावर टीका करतात. मात्र, कट्टर मुस्लिमांना पाठीशी घालतात, असे वादग्रस्त विधान प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.भारतातील वाढत्या असहिष्णुतेसोबतच अनेक मुद्द्यांवर त्यांनी एका मुलाखतीत मन मोकळे केले. येथील वाढत्या असहिष्णुतेवर त्यांनी चिंता व्यक्त केली असून, सध्या देशात ज्या पद्धतीची धर्मनिरपेक्षता अनुभवण्यास येत आहे ती चुकीची असल्याचे तस्लिमा यांचे मत आहे.लेखक हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील तसेच दक्ष असतात. त्यांना इतर कुणी विरोधाची पद्धत सांगण्याची गरज नाही. यात काहीही चुकीचे नाही. बऱ्याचदा एखाद्याला कल्पना सुचते आणि मग इतर लोक त्याचे अनुकरण करतात. आपणास लक्ष्य बनविण्यात आले तेव्हा लेखकांनी मौन पाळले, असे वाटते काय? या प्रश्नाला उत्तर देताना तस्लिमा यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पुस्तकावर बंदी आली तेव्हा बहुतांश लेखक चूप होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि येथे राहण्याच्या अधिकारासाठी माझा एकाकी लढा सुरू आहे.