शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

लोकसभा अधिवेशनात ‘तो’ दिवस सर्वात आव्हानात्मक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 05:23 IST

केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सादर केले तो १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनातील सगळ्यात आव्हानात्मक दिवस होता, असे मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सादर केले तो १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनातील सगळ्यात आव्हानात्मक दिवस होता, असे मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.तो ‘आव्हानात्मक दिवस’ कसा हाताळला, याचा तपशील सांगताना बिर्ला म्हणाले की, प्रत्येक सदस्याला अध्यक्ष पुरेसा वेळ देतील याचा सभागृहातील सदस्यांना आत्मविश्वास होता. विधेयकावरील कोणतेही मत, दृष्टिकोन, युक्तिवाद, चर्चा ऐकली जाणार नाही, असे होणार नसल्याची सदस्यांना खात्री होती. त्यामुळे सभागृहाचे कामकाज त्या दिवशी सहजपणे पार पडले.१९५२ पासून लोकसभेचे हे अधिवेशन सगळ्यात जास्त कामकाजाचे ठरले. सदस्यांनी जी बांधिलकी आणि शिस्त त्या दिवशी दाखवली त्यामुळे कामकाज सहजपणे होऊ शकले. खूप महत्त्वाच्या विषयांवर लोकांनी आपापल्या राजकीय पक्षांतील मतभेदांना बाजूला ठेवल्याची अनेक उदाहरणे आहेत. सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी प्रत्येक सदस्याचे सहकार्य आवश्यक असते आणि यावेळी आम्ही ते खूपच चांगल्या प्रकारे केले आहे, हे अभिमानाने देशाला सांगू शकतो, असे बिर्ला म्हणाले.१७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या कामकाजाचा तपशील बिर्ला यांनी सांगितला. ते म्हणाले, १७ जून रोजी कामकाज सुरू झाले आणि ते २६ जुलै रोजी संपणार होते; परंतु सात आॅगस्टपर्यंत ते वाढवण्यात आले. अधिवेशनात ३७ बैठका झाल्या व एकूण २८० तास कामकाज चालले आणि ३५ विधेयके संमत झाली. कामकाज चालवण्यासाठी सभागृह सायंकाळी उशिरापर्यंत ७५ तास सुरू होते. सदस्यांनी शून्य कालावधीत एक हजार ८६ विषय उपस्थित केले व त्यातील बहुतेक सदस्य हे पहिल्यांदाच खासदार झालेले होते. पहिल्यांदाच खासदार बनलेल्या २६५ सदस्यांपैकी २२९ जणांना शून्य कालावधीत बोलण्याची संधी मिळाली. ४६ महिला खासदारांपैकी ४२ जणी याच कालावधीत बोलल्या, असे बिर्ला म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाom birlaओम बिर्ला