शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

पाच लाखांहून अधिक मजुरांची ओडिशात परतण्यासाठी नावनोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 03:57 IST

इतके लोक लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर, परत आल्यास राज्यातील क्वारंटाइनची व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

भुवनेश्वर : लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या पाच लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांनी ओडिशामध्ये परत येण्यासाठी आपल्या नावाची राज्य सरकारच्या वेबसाइटवर नोंदणी केली आहे. इतके लोक लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर, परत आल्यास राज्यातील क्वारंटाइनची व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ओडिशा सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, ओडिशाचे मूळ रहिवासी असलेल्या सुमारे साडेपाच लाख स्थलांतरित मजुरांनी लॉकडाऊन उठल्यानंतर राज्यात पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ओडिशामध्ये परत येऊ इच्छिणाºया मजुरांचा आकडा आणखी किती वाढेल, हे याक्षणी सांगणे कठीण आहे.ओडिशात क्वारंटाइनमध्ये २.२ लाख लोकांना ठेवता येईल इतकी जय्यत तयारी सरकारने केली आहे. त्यासाठी ७,१२० तात्पुरती वैद्यकीय केंद्रे उभारली आहेत. ओडिशात विविध राज्यांतून परतणाºया स्थलांतरित मजुरांना तिथे १४ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. याआधी ओडिशा सरकारने वेगळा विचार केला होता. लॉकडाऊन उठल्यानंतर जे मजूरराज्यात परत येतील त्यांना होमक्वारंटाइन करण्यात येणार होते; मात्र होम क्वारंटाइनमध्ये असलेले लोक बंधने न पाळता बाहेर भटकतात व त्यामुळे साथीचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या