शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘पेलेट’बंदी घातल्यास अधिक मृत्यू

By admin | Updated: August 20, 2016 01:23 IST

काश्मीर खोऱ्यातील हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेलेट गनवर (छर्ऱ्यांची बंदूक) बंदी घालण्यात आली, तर बेकाबू परिस्थितीत जवानांना नाईलाजाने

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेलेट गनवर (छर्ऱ्यांची बंदूक) बंदी घालण्यात आली, तर बेकाबू परिस्थितीत जवानांना नाईलाजाने गोळ्या चालवाव्या लागतील आणि त्यामुळे अधिक मृत्यू होतील, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) शुक्रवारी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाला सांगितले. सीआरपीएफकडील उपलब्ध पर्यायांतून पेलेट गनचा पर्याय काढून घेण्यात आला, तर अशांत आणि दंगलीच्या परिस्थितीत आणि हिंसाचाराच्या काळात सीआरपीएफ जवानांना रायफलीतून गोळ्या चालवाव्या लागतील आणि त्यामुळे अधिक लोकांचा बळी जाण्याची भीती आहे, असे सीआरपीएफने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. न्यायालयात दाखल याचिकेवर सीआरपीएफने शपथपत्राच्या माध्यमातून म्हणणे मांडले. काश्मीर खोऱ्यात जमावावर नियंत्रणास पेलेट गनचा वापर करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)अचूक नेम लावणे अनेकदा शक्य होत नाहीहिंसाचारादरम्यान सशस्त्र दले आणि निदर्शक दोघेही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलत असल्यामुळे स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोटोकॉल (एसओपी) पाळणे कठीण होते. टोकाच्या स्थितीत जमावाला आवर घालण्यासाठी शस्त्र वापरण्याची वेळ आलीच तर समोरच्यांच्या छातीखालील भागांवर मारा करावा, असे एसओपी सांगते; परंतु हिंसक निदर्शक, त्यांचे अस्थिर असणे यामुळे अचूक नेम लावणे अनेकदा शक्य होत नाही, असे सीआरपीएफने सांगितले.