शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोरोनाचा कहर : आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ; देशात चोवीस तासांत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 11:11 IST

Coronavirus Updates : देशात आतापर्यंत सर्वात मोठी रुग्णवाढ, ८३९ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत सर्वात मोठी रुग्णवाढ८३९ रुग्णांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून देशातून धडकी भरवणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर येताना दिसत आहे. सध्या देशात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंदही होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यानी आता पुन्हा एकदा कठोर निर्बंध घालण्यास सुरूवात केली आहे. देशात गेल्या चोवीस तासांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ८०० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यूही झाल्याचं समोर आलं आहे.देशात गेल्या चोवीस तासांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली असून १ लाख ५२ हजार ८७९ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८३९ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे गेल्या चोवीस तासांमध्ये ९० हजार ५८४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. दरम्यान, ही देशातील आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ आहे.  सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ३३ लाख ५८ हजार ८०५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २० लाख ८१ हजार ४४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ११ लाख ०८ हजार ०८७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात नागरिकांना १० कोटी १५ लाख ९५ हजार १४७ लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस