शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मान्सून वेगाने पुढे; लवकरच महाराष्ट्रात, पूर्वेकडील भागात उष्णतेची लाट कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 06:03 IST

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिणेकडून पुढे सरकत १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल वेगाने होत आहे. मान्सून उद्या, शनिवारपर्यंत कर्नाटक-तामिळनाडूमध्ये पोहोचेल. दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात पाऊस सुरू झाला आहे. दोन दिवसांत तो दोन्ही राज्यांमध्ये व्यापेल, असा अंदाज आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिणेकडून पुढे सरकत १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल. त्यानंतर तो पश्चिम बंगालमधून बिहारच्या दिशेने सरकेल. १५ जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि संपूर्ण बिहारमध्ये पाऊस सुरू होईल.

...अन् उष्णतेची लाटही

पूर्वेकडील भागात ३-४ दिवस उष्णता वाढेल. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, आंध्र व तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम राहील. राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, प. उत्तर प्रदेशमध्ये तापमान ३-५ अंशांनी जास्त असेल.

 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशल