शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

आम्ही अहिंसेवर बोलू, पण हातात काठीही ठेवू, कारण...; मोहन भागवतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:37 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांचं अखंड भारताबद्दल महत्त्वपूर्ण विधान

हरिद्वार: अखंड भारताचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेहमीच अजेंड्यावर राहिला आहे. याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे. २० ते २५ वर्षांत अखंड भारत तयार होईल. पण आपण जर थोडे प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांत आकाराला येईल, असं भागवत म्हणाले.

अखंड भारताच्या निर्मितीला रोखण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. कारण याच्यामध्ये कोणीही येईल तो संपेल, असं सरसंघचालकांनी म्हटलं. भगवान श्रीकृष्णाच्या करंगळीवर ज्याप्रकारे गोवर्धन पर्वत उचलला गेला, त्याचप्रकारे संतांच्या आशीर्वादानं भारत पुन्हा एकदा लवकरच अखंड भारत होईल. अखंड भारताची निर्मिती कोणीही रोखू शकणार नाही. सर्वसामान्यांनी थोडे प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद यांचं अखंड भारताचं स्वप्न १० ते १५ वर्षांत साकार होईल, असं भागवत म्हणाले.

अखंड भारताच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे. या मार्गात कोणीही आल्यास ते संपून जातील, असं विधान भागवत यांनी केलं. आपण सगळ्यांनी एक होऊन देशासाठी जगायची मरायची तयारी ठेवायला हवी. अखंड भारताच्या निर्मितीला २० ते २५ वर्षांचा कालावधी लागेल, असा मला वाटतं. आपण गती वाढवल्यास हाच कालावधी निम्म्यावर येईल आणि हे व्हायला हवं. आपण अहिंसेची भाषा करू. पण हातात काठीही ठेऊ. कारण हे जग सामर्थ्याची भाषा समजतं, असं भागवतांनी म्हटलं.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत