शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आम्ही अहिंसेवर बोलू, पण हातात काठीही ठेवू, कारण...; मोहन भागवतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:37 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांचं अखंड भारताबद्दल महत्त्वपूर्ण विधान

हरिद्वार: अखंड भारताचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेहमीच अजेंड्यावर राहिला आहे. याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे. २० ते २५ वर्षांत अखंड भारत तयार होईल. पण आपण जर थोडे प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांत आकाराला येईल, असं भागवत म्हणाले.

अखंड भारताच्या निर्मितीला रोखण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. कारण याच्यामध्ये कोणीही येईल तो संपेल, असं सरसंघचालकांनी म्हटलं. भगवान श्रीकृष्णाच्या करंगळीवर ज्याप्रकारे गोवर्धन पर्वत उचलला गेला, त्याचप्रकारे संतांच्या आशीर्वादानं भारत पुन्हा एकदा लवकरच अखंड भारत होईल. अखंड भारताची निर्मिती कोणीही रोखू शकणार नाही. सर्वसामान्यांनी थोडे प्रयत्न केल्यास स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद यांचं अखंड भारताचं स्वप्न १० ते १५ वर्षांत साकार होईल, असं भागवत म्हणाले.

अखंड भारताच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे. या मार्गात कोणीही आल्यास ते संपून जातील, असं विधान भागवत यांनी केलं. आपण सगळ्यांनी एक होऊन देशासाठी जगायची मरायची तयारी ठेवायला हवी. अखंड भारताच्या निर्मितीला २० ते २५ वर्षांचा कालावधी लागेल, असा मला वाटतं. आपण गती वाढवल्यास हाच कालावधी निम्म्यावर येईल आणि हे व्हायला हवं. आपण अहिंसेची भाषा करू. पण हातात काठीही ठेऊ. कारण हे जग सामर्थ्याची भाषा समजतं, असं भागवतांनी म्हटलं.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत