शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

कर्जमाफीसाठी मोदींची मॅरेथॉन बैठक, शेतकऱ्यांच्या योजनांसाठी सरकारने कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 5:48 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी काही आठवड्यांत शेतकºयांसाठी निवडणूकपूर्व मोठी घोषणा करू शकतात. यासाठी मोदी यांनी कंबर कसली असून, काल रात्री त्यांनी आपल्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठक घेतली.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी काही आठवड्यांत शेतक-यांसाठी निवडणूकपूर्व मोठी घोषणा करू शकतात. यासाठी मोदी यांनी कंबर कसली असून, काल रात्री त्यांनी आपल्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठक घेतली. यात छोट्या व मध्यम शेतकºयांसाठी कृषी कर्जमाफी, प्रतिएकर थेट खात्यात रक्कम हस्तांतरण आदी उपाययोजनांचा समावेश आहे.अर्थमंत्री अरुण जेटली, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्यासह या मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनानंतर म्हणजेच ८ जानेवारीनंतर सरकार पॅकेजला अंतिम स्वरूप देऊ शकते. निति आयोगही याबाबत विविध मंत्रालयांशी चर्चा करीत आहे. किमान आधारभूत किमतीचा (एमएसपी) लाभ विविध कारणांमुळे शेतकºयापर्यंत पोहोचू शकला नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आता १२ कोटी लहान, मध्यम शेतकºयांना अल्पकालीन, तात्काळ आणि आपत्कालीन उपायांचा लाभ देण्याची गरज सरकारला वाटत आहे. १२ कोटी शेतकºयांच्या खात्यात नगदी रक्कम द्यायला हवी, यावर एकमत आहे. या शेतकºयांकडे सरासरी ४ ते ५ एकर शेती आहे. याचा अर्थ असा की, जर शेतकºयांना रोख रक्कम द्यायची झाल्यास ती रक्कम ४ ते ५ हजार रुपये प्रतिएकर असायला हवी, म्हणजे प्रत्येकी अंदाजे १५ हजार रुपये मिळू शकतील; पण यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. तेलंगणासारख्या छोट्या राज्यात अशी योजना होऊ शकते; पण राष्ट्रीय स्तरावर अशी योजना राबविणे शक्य नाही. मध्यप्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमधील ‘भावांतर’ (मूल्य अंतर) योजनेसारख्या योजनांवर या बैठकीत चर्चा झाली. शेतकºयांना थेट सबसिडी देणाºया झारखंडमधील योजनेवरही चर्चा झाली. तथापि, सरकार किसान के्रडिट कार्डची मर्यादा वाढविण्यावरही विचार करीत आहे.या योजनांवर सुरू आहे विचारकिसान के्रडिट कार्डअंतर्गत तारणमुक्त कर्ज २ लाख रुपयांपर्यंत दुप्पट करण्याचा विचार सरकार करीत आहे, तसेच ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजनें’तर्गत कव्हरेज वाढविणे आणि दाव्यांचा वेगाने निवाडा करण्याबाबत विचार सुरू आहे.२.३७ लाख कोटींच्या थकबाकीसह किसान क्रेडिट कार्डची अशी ४ कोटी खाती आहेत. किसान क्रेडिट कार्डचे रूपांतर रुपे एटीएम कम डेबिट किसान क्रेडिट कार्डमध्ये करण्यासाठी सरकार बँकांवर दबाव टाकत आहे. कारण, यामुळे सहज रक्कम मिळू शकेल.कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, कॉर्पोरेटच्या तुलनेत कृषी खात्याचे थकीत कर्ज कमी आहे. यावर्षी कृषी आणि त्याच्याशी संबंधित थकीत कर्ज हे ८५,३४४ कोटी रुपयांचे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार