शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदी सरकारला सापडला निधी मिळवण्याचा 'महामार्ग'; तब्बल ८५ हजार कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 08:21 IST

सरकारचे ‘टीओटी’ माॅडेल; महामार्गापासून उत्पन्न मिळविण्याची योजना

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निधी उभारण्याची गरज आहे. ती विचारात घेऊन केंद्र सरकारने काही पायाभूत क्षेत्रांमधून उत्पन्न मिळविण्याची याेजना आखली आहे. त्यातून पुढील पाच वर्षांमध्ये ८५ हजार काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने मागील आर्थिक वर्षात महामार्गांच्या माधमातून १० हजार २५० काेटींचे उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, हे लक्ष्य गाठता आले नाही. आता चालू आर्थिक वर्षात सरकारचा १० हजार काेटी रुपयांच्या उत्पन्नाची याेजना आहे. पुढील आर्थिक वर्षात २० हजार काेटी रुपयांच्या उत्पन्नाचे लक्ष्य आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारला ५६६ किलाेमीटर अंतराच्या महामार्गाद्वारे ५ हजार काेटी  रुपयांचे उत्पन्न ‘टाेल ऑपरेट ट्रान्सफर‘ (टीओटी) या याेजनेतून प्राप्त झाले हाेते. ‘टीओट’ माॅडेलच्या माध्यमातून महामार्गांद्वारे उत्पन्न प्राप्त करण्याची सरकारची याेजना आहे. काय आहे ‘टीओटी’ माॅडेल?स्थावर मालमत्ता ‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’कडे हस्तांतरित करण्यात येतील. त्यातून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीस आमंत्रण देण्यात येईल. सार्वजनिक निधीतून पूर्ण झालेल्या प्रकल्पांसाठी बाेली लावण्यात येईल. हे प्रकल्प खासगी गुंतवणूकदारांना ३० वर्षांसाठी चालविण्यास देण्यात येतील. यामुळे प्रकल्पांचे परिचालन आणि देखभाल करणे साेईचे हाेईल. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचाही सहभाग सरकारला कमी करायचा हेतू आहे.