शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मोदी सरकारलाच माहीत नाही देशात विदेशी घुसखोर किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 03:36 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी बेकायदेशीररित्या भारतात राहात असलेल्या विदेशी नागरिकांकडून देशाच्या संसाधनांचा कसाउपभोग घेतला जात आहे, असे सांगतात.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी बेकायदेशीररित्या भारतात राहात असलेल्या विदेशी नागरिकांकडून देशाच्या संसाधनांचा कसाउपभोग घेतला जात आहे, असे सांगतात. परंतु, प्रत्यक्षात सरकारकडेच या घुसखोरांच्या संख्येची माहिती नाही. कोणतीही वैध कागदपत्रे नसतानाही विदेशी नागरिक देशात येतात हे सरकारलाही मान्य आहे.

गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांचे म्हणणे असे आहे की, वैध दस्तावेज नसतानाही भारतात राहत असलेल्या बांगलादेशीयांसह इतर देशांतील विदेशी नागरिकांचा पत्ता शोधून त्यांना परत पाठवण्याची ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ते अवैध रु पाने भारतात शिरतात त्यामुळे त्यांची नेमकी संख्या गोळा करणे अवघड आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरात राय यांनी राज्यसभेत सांगितले की, वैध दस्तावेज घेऊन आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही हजारों बांगलादेशी नागरिक भारतात राहात आहेत. २०१७ मध्ये ही संख्या २५,९४२, २०१८ मध्ये ४९,६४५ आणि २०१९ मध्ये ३५,०५५ होती. डॉ. अनिल अग्रवाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राय म्हणाले की, २०१७ पासून जानेवारी २०२० पर्यंत एकूण ३७२७ बांगलादेशी नागरिकांना घुसखोरी करताना पकडले गेले. त्यांना बांगलादेशच्या अधिकाऱ्यांच्या त्याब्यात दिले गेले. यात सगळ््यात जास्त १३५१ जणांना २०१९ मध्ये पकडले गेले. सर्वात जास्त लोक पश्चिम बंगाल सीमेवर घुसखोरी करताना पकडले गेले.

निर्वासित केल्या गेलेल्या विदेशी नागरिकांच्या प्रश्नावर राय यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये एकूण ५५८३ विदेशी नागरिकांना निर्वासित केले गेले. त्यात सर्वात जास्त २२३६ लोक नायजेरिया आणि ७९५ बांगलादेशचे होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार