शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मोदी सरकारलाच माहीत नाही देशात विदेशी घुसखोर किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 03:36 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी बेकायदेशीररित्या भारतात राहात असलेल्या विदेशी नागरिकांकडून देशाच्या संसाधनांचा कसाउपभोग घेतला जात आहे, असे सांगतात.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी बेकायदेशीररित्या भारतात राहात असलेल्या विदेशी नागरिकांकडून देशाच्या संसाधनांचा कसाउपभोग घेतला जात आहे, असे सांगतात. परंतु, प्रत्यक्षात सरकारकडेच या घुसखोरांच्या संख्येची माहिती नाही. कोणतीही वैध कागदपत्रे नसतानाही विदेशी नागरिक देशात येतात हे सरकारलाही मान्य आहे.

गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांचे म्हणणे असे आहे की, वैध दस्तावेज नसतानाही भारतात राहत असलेल्या बांगलादेशीयांसह इतर देशांतील विदेशी नागरिकांचा पत्ता शोधून त्यांना परत पाठवण्याची ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ते अवैध रु पाने भारतात शिरतात त्यामुळे त्यांची नेमकी संख्या गोळा करणे अवघड आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरात राय यांनी राज्यसभेत सांगितले की, वैध दस्तावेज घेऊन आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही हजारों बांगलादेशी नागरिक भारतात राहात आहेत. २०१७ मध्ये ही संख्या २५,९४२, २०१८ मध्ये ४९,६४५ आणि २०१९ मध्ये ३५,०५५ होती. डॉ. अनिल अग्रवाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राय म्हणाले की, २०१७ पासून जानेवारी २०२० पर्यंत एकूण ३७२७ बांगलादेशी नागरिकांना घुसखोरी करताना पकडले गेले. त्यांना बांगलादेशच्या अधिकाऱ्यांच्या त्याब्यात दिले गेले. यात सगळ््यात जास्त १३५१ जणांना २०१९ मध्ये पकडले गेले. सर्वात जास्त लोक पश्चिम बंगाल सीमेवर घुसखोरी करताना पकडले गेले.

निर्वासित केल्या गेलेल्या विदेशी नागरिकांच्या प्रश्नावर राय यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये एकूण ५५८३ विदेशी नागरिकांना निर्वासित केले गेले. त्यात सर्वात जास्त २२३६ लोक नायजेरिया आणि ७९५ बांगलादेशचे होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार