शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'मोदी सरकारने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं', राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 07:21 IST

Rahul Gandhi : पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, “मोदी सरकार ने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं, बस ‘दो’ का विकास कराना हैं.”माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून म्हटले की, “मोदी सरकारच्या अर्थव्यवस्थेत श्रीमंत अधिक श्रीमंत, तर गरीब जास्त गरीब होत आहेत, याचे पुरावे आहेत.” याच प्रकारे पेट्रोल व डिझेलच्या भावावरून केलेल्या ट्वीटमध्ये येचुरी यांनी आकडेवारीही दिली. त्यात म्हटले आहे की मे २०१४ मध्ये पेट्रोलचा आधार भाव ४७.१२ रुपये होता. केंद्राचा कर १०.३९ रुपये, डीलरचे कमिशन २ रुपये, राज्याचा कर ११.९ रुपये होता. तेव्हा पेट्रोल ७१.४१ रुपये लिटर विकले जायचे. फेब्रुवारी २०२१ मध्ये आधारभाव २९.३४ रुपये, केंद्राचा कर ३२.९८ रुपये, डीलरचे कमिशन ३.६९ रुपये, राज्याचा कर १९.९२ रुपये आणि पेट्रोलचा भाव ८६.३ रुपये झाला. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मोदी सरकार पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवून तिजोरी भरीत असल्याचा व हा पैसा कुठे खर्च केला जात आहे हे कोणालाच समजत नाही, असा आरोप केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPetrolपेट्रोलNarendra Modiनरेंद्र मोदी