शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

...तर भारतीय बाजारातून 'चिनी कम' होणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:42 IST

चीनवरून भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमाण १४ टक्के इतके आहे. यापुढे हे प्रमाण कमी करण्याचा विचार सुरू आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमेवर जसा तणाव वाढला आहे तसेच दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधही ताणले जाताना दिसत आहेत. चीनमधून येणाऱ्या अनेक वस्तूंवर भारताचे अर्थमंत्रालय सीमाशुल्क वाढवण्याच्या विचारात आहे. चीनवरून भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमाण १४ टक्के इतके आहे. यापुढे हे प्रमाण कमी करण्याचा विचार सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.सध्या देशात मोठ्या प्रमाणावर येणाºया चिनी अनावश्यक वस्तूंवरील कर लावण्याबाबत विचार सुरू आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीची मनगटी घड्याळे, भिंतीवरील घड्याळे, इलेक्ट्रानिक्स साहित्य, फर्निचर, खेळणी, वाद्ये, खेळांचे साहित्य, गाद्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू आदींचा वापर दैनंदिन जीवनात वापरतात.कर वाढवताना सरकारचे याकडेही लक्ष असणार आहे की, या वस्तूंचे उत्पादन यापुढे मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत भारतातच मोठ्या प्रमाणात केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेपुढे आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. यासोबत त्यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देत भारतीयांना स्वावलंबी बनण्याचा आग्रह धरला होता. भारत-चीन सीमेवर लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही मोदींच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. वांगचुक यांनी चीनवर बहिष्कार टाकण्याबाबत पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर कान्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संघटनेनेही चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला आणि भारतीय वस्तूंना प्राधान्य द्या, असे आवाहन केले होते. कॅटने बहिष्कार घालता येतील अशा ३ हजार चिनी उत्पादनांची यादीच जारी केलीहोती.

टॅग्स :chinaचीन