शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राफेलच्या बचावासाठी मोदी सरकारने करारच बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 04:51 IST

राफेल लढाऊ विमान स्पर्धेतून बाद झाले असते म्हणून मोदी सरकारने जून २०१६ मध्ये आधीच्या काँग्रेस सरकारच्या काळात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स बरोबरचा करारच बदलल्याच्या वृत्ताला संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला.

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान स्पर्धेतून बाद झाले असते म्हणून मोदी सरकारने जून २०१६ मध्ये आधीच्या काँग्रेस सरकारच्या काळात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स बरोबरचा करारच बदलल्याच्या वृत्ताला संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला.काँग्रेस सरकारने २००७ साली १२६ लढाऊ विमानांसाठी जागतिक निविदा मागविल्या होत्या. विदेशी कंपनीकडून सरकार फक्त १८ विमाने खरेदी करणार होते व उरलेली १०८ विदेशी कंपनीच्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या सहकार्याने भारतात तयार करायची होती. या निविदेची प्रमुख अट म्हणजे भारतात विमाने तयार करताना विदेशी कंपनीला २.७ मानवी श्रम तासाप्रमाणे काम करायचे होते. म्हणजे भारतातील कर्मचारी/ कामगारांना २.७० पट मोबदला द्यावा लागणार होता. या निविदेला फ्रान्सच्या द सॉल्ट एव्हिशनने व युरो ईएडीएस यांच्यासह सहा विमान कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता.>...तर झाले असते बादनिविदेत राफेल (द सॉल्ट) ची बोली सर्वात कमी होती. परंतु २.७० मानवी श्रम तास सूत्र लावून त्यांची किंमत काढली असता युरो ईडीएसच्या विमानाची बोली सर्वात स्वस्त ठरून राफेल स्पर्धेतून बाद झाले असते. हे टाळण्यासाठी मोदी सरकारने हा करारच रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.