शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था गाळात, काँग्रेसचे गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साडेतीन वर्षांत देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. देश रसातळाला जात आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत आहेत, असा आरोप शुक्रवारी काँग्रेसतर्फे करण्यात आला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साडेतीन वर्षांत देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. देश रसातळाला जात आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत आहेत, असा आरोप शुक्रवारी काँग्रेसतर्फे करण्यात आला.अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी आकडेवारी मांडून सांगितले की, पेटीएम, एअरटेल पेमेंट बँक यांच्यासारख्या डिजिटल बँकांना मोठा लाभ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होऊनही ग्राहकांना महाग पेट्रोल- डिझेल दिले जात आहे. बँकांचा क्रेडिट ग्रोथ भारताच्या इतिहासातील सर्वांत खालच्या स्तरावर पोहोचला आहे. आरबीआयचे आकडे सांगतात की, वर्ष १६-१७मध्ये ग्रोथ ५.७ टक्क्यांपर्यंत खाली आला. तोटा वाढत आहे. उद्योग बंद होत आहेत. रोजगार मिळणे तर दूरच, पण जे नोकरीवर आहेत त्यांचा रोजगारही हिसकावून घेतला गेला आहे.