शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था गाळात, काँग्रेसचे गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साडेतीन वर्षांत देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. देश रसातळाला जात आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत आहेत, असा आरोप शुक्रवारी काँग्रेसतर्फे करण्यात आला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साडेतीन वर्षांत देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. देश रसातळाला जात आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत आहेत, असा आरोप शुक्रवारी काँग्रेसतर्फे करण्यात आला.अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी आकडेवारी मांडून सांगितले की, पेटीएम, एअरटेल पेमेंट बँक यांच्यासारख्या डिजिटल बँकांना मोठा लाभ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होऊनही ग्राहकांना महाग पेट्रोल- डिझेल दिले जात आहे. बँकांचा क्रेडिट ग्रोथ भारताच्या इतिहासातील सर्वांत खालच्या स्तरावर पोहोचला आहे. आरबीआयचे आकडे सांगतात की, वर्ष १६-१७मध्ये ग्रोथ ५.७ टक्क्यांपर्यंत खाली आला. तोटा वाढत आहे. उद्योग बंद होत आहेत. रोजगार मिळणे तर दूरच, पण जे नोकरीवर आहेत त्यांचा रोजगारही हिसकावून घेतला गेला आहे.