शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, मास्क न घातल्यास भरावा लागेल 500 रुपये दंड, रेल्वे मंत्रालयाने कडक केले नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:15 IST

रेल्वे मंत्रालयाने आपल्या कोविड-19 नियमावलीला पुढील आदेशापर्यंत वाढवले आहे.

नवी दिल्ली: दसरा आणि दिवाळी या काळात सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवास करणाऱ्यांची खूप गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिंसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कोविड-19 नियमावली सहा महिने किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली आहे. आदेशानुसार, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

17 एप्रिल 2021 रोजी भारतीय रेल्वेने स्टेशनवर मास्क घालण्याबाबत विशेष गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. त्या अधिसूचनेची वैधता या महिन्यात 16 ऑक्टोबर रोजी संपणार होती. पण, आता दसरा-दिवळीसारख्या सणांना होणाऱ्या गर्दीमुळे 17 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देत रेल्वेने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, गाइडलाइन्स 16 एप्रिल 2022 पर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 22 हजार रुग्णांची वाढ

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात सुमारे 22 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 56 टक्के कोविड प्रकरणे केरळमधून नोंदवण्यात आली होती. अद्यापही अशी 5 राज्ये आहेत जिथे अजूनही 10 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. केरळमध्ये सुमारे 1,22,000 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात जवळपास 36,000 आहेत. तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकमध्येही सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या