शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

५० गावांना मिळणार मिनरल वॉटर जोड

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST

जिल्‘ात पाच गावांत ही योजना कार्यान्वित झाली असून लवकरच ५० गावांत वॉटर प्युरिफायर बसविण्यात येणार आहेत. इच्छुक असणार्‍या गावांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यात ५० गावांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पाच गावांत ही योजना कार्यान्वित झाली असून लवकरच ५० गावांत वॉटर प्युरिफायर बसविण्यात येणार आहेत. इच्छुक असणार्‍या गावांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यात ५० गावांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
...............
जिल्ह्यात सध्या नऊ गावांत जलशुध्दीकरण यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. यात दरेवाडी आणि शिवाजीनगर, निंबळक (नगर), मांदळी (कर्जत), चंद्रापूर (राहाता), जमीदारवाडी (जामखेड), रायतेवाडी, साकूर (संगमनेर)आणि दिघी (कर्जत) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात पुढील वर्षभरात किमान १५० गावांना वॉटर मीटर बसविण्यात येणार आहेत.
................
शुध्द आणि मोजून पाणी देण्यासोबत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दोन गावांमध्ये सातही दिवस २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पथदर्शी प्रकल्पासाठी लवकर गावे निश्चित करण्यात येणार आहेत. ज्या गावात प्रत्येक नळ जोडला जलमापक यंत्रण असेल, त्या ठिकाणी हा प्रयोग शक्य होणार आहे.
..............