शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

मध्यावधी झाल्यास रजनीकांत यांच्या पक्षाला ३३ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 02:50 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागा लढविण्याची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांत उत्साह असला

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागा लढविण्याची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांत उत्साह असला, तरी तामिळनाडूत लगेच निवडणूक झाल्यास, त्यांना केवळ १६ टक्के मिळतील, असे सर्व्हेतून समोर आले आहे.‘इंडिया टुडे-कार्वी’च्या सर्वेक्षणानुसार द्रमुकचे पारडे असेल. रजनीकांत यांच्या पक्षाला फक्त ३३ जागा मिळतील. मे २०११ पासून विरोधी पक्ष असलेल्या द्रमुक आणि मित्र पक्षांसाठी मध्यावधी निवडणूक फायदेशीर ठरेल. रजनीकांत यांच्या पक्षापेक्षा द्रमुकला (डीएमके) दुपटीने म्हणजे ३४ टक्के मते मिळतील.मुख्यमंत्री म्हणून द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना ५० टक्के लोकांनी पसंती दिली असून, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रजनीकांत १७ टक्के लोकांच्या पाठिंब्यासह दुसºया क्रमांकावर आहेत. उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्री म्हणून ११ टक्के लोकांनी पाठिंबा दिला असून, विद्यमान मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी फक्त ५ टक्के लोकांचाच पाठिंबा मिळाला आहे.

टॅग्स :rajinikanthरजनीकांत