शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:02 IST

एका MBBS च्या विद्यार्थ्याचा त्याच्याच कॉलेजमध्ये उपचाराविना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच कॉलेजमध्ये उपचाराविना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. 

या विद्यार्थ्याचे नाव अभिनव पांडे आहे. तो पटना येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. ७ एप्रिल रोजी अभिनव पांडे पटना येथील हट्टाली मोरजवळ एका रस्ते अपघातात बळी पडले. त्याला आधी जखमी अवस्थेत आयजीआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले. 

२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...

या प्रकरणात विद्यार्थ्यानी आरोप आहे की, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्याला दाखल करण्यात आले नाही. यानंतर अभिनवला पाटण्यातील पारस या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विद्यार्थ्यांनी संचालकांच्या घराला घेराव घातला

अभिनवच्या मृत्यूची बातमी पसरताच आयजीआयएमएसच्या विद्यार्थ्यांमध्ये संताप पसरला. वैद्यकीय विद्यार्थी असूनही अभिनवला त्याच्या स्वतःच्या संस्थेत उपचार सुविधा मिळू शकल्या नाहीत, जे अत्यंत दुर्दैवी आहे, असा विद्यार्थ्यांनी आरोप केला. अभिनवला वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचे प्राण वाचू शकले असते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

शिवाय, विद्यार्थ्यांनी असाही आरोप केला आहे की जेव्हा त्यांनी अभिनवचा मृतदेह त्याच्या घरी नेण्यासाठी आयजीआयएमएस संचालकांकडून रुग्णवाहिका मागितली तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या असंवेदनशीलतेला कंटाळून विद्यार्थ्यांनी संचालकांच्या निवासस्थानाला घेराव घातला आणि संपावर गेले.

घटनास्थळावर परिस्थिती पाहून शास्त्री नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आरोग्यमंत्र्यांना घटनास्थळी बोलावण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम राहिले आणि त्यांनी निषेध सुरूच ठेवला.

टॅग्स :Biharबिहार