शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तुमचे केस चाेरताेय ड्रॅगन! लाखाे नाेकऱ्यांवर गंडांतर; 'असे' हाेते नुकसान, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 09:28 IST

केसांचा व्यापार संकटात; निर्यातीला बसला फटका

नवी दिल्ली : भारतीयांच्या केसाचे अख्ख्या जगाला आकर्षण आहे. चीन, अमेरिका आणि युराेपियन देशांकडून भारतीयांच्या केसांची सर्वाधिक खरेदी हाेते. मात्र, अलिकडच्या काळात चीनमध्ये माेठ्या प्रमाणावर केसांची तस्करी हाेत आहे. तस्करीमुळे चीनी कंपन्या निम्म्यापेक्षा जास्त किंमतीत केस विकत घेत आहेत. परिणामी भारतातील केसांचा व्यापार संकटात आला आहे. साडेपाच लाख नाेकऱ्या गेल्याकेसाच्या व्यापारात माेठ्या प्रमाणात अकुशल श्रमिक कामगारांची संख्या जास्त आहे. केसांना लांबी आणि जाडीच्या आधारे सरळ करून नीट पॅकिंग केले जाते. मात्र, तस्करीनंतर हे काम बांगलादेशात हाेते. परिणामी गेल्या तीन वर्षांमध्ये तेलंगणा, बंगाल, तामिळनाडू, राजस्थान या भागातील हेअर प्राेसेसिंग कारखाने बंद पडले. त्यामुळे सुमारे साडेपाच लाख भारतीयांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत.

...तर ३ अब्ज डाॅलरची कमाई तस्करीमुळे नफा आणि कर संकलनावर परिणाम हाेत आहे. त्यामुळे तस्करी राेखल्यास देशाला सुमारे ३ अब्ज डाॅलर एवढे उत्पन्न प्राप्त हाेऊ शकते.

असे हाेते नुकसान२०० डाॅलर प्रति किलाेचा दर भारतीय केसांना मिळताे. तस्करीमुळे ६० ते ७० डाॅलर प्रति किलाेच्या दरात चीन कंपन्यांकडून खरेदी. बांगलादेश, म्यानमारमार्गे तस्करी हाेते. गेल्या दाेन वर्षांमध्ये निर्यात दुपटीने वाढली आहे. ४०० किलाे केस बांगलादेशात २०२१ मध्ये जप्त झाले हाेते.

ड्रॅगनची चलाखी चिनी व्यापारी केसांच्या आयातीवर ३० टक्के शुल्क आणि कर वाचविण्यासाठी तस्करीचा मार्ग निवडतात. त्यांनी बांगलादेशात कारखाने सुरू केले आहेत. याचा फटका भारताला बसत आहे. म्हणूनच भारताने गेल्या वर्षी याबाबत कठाेर धाेरण अवलंबिले हाेते.

दक्षिण भारतात परंपरादक्षिण भारतात केस दान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्वाधिक संकलन या भागात हाेते. या केसांचा दर्जा उच्च असताे. त्यांना ‘रेमी हेअर’ या नावाने ओळखले जाते.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारत