शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अरे देवा! सप्तपदी होणार तितक्यात लग्नमंडपात झाली नवरदेवाच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 16:15 IST

नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला. मात्र सप्तपदी घेण्याआधी एका तरुणीची एन्ट्री झाली आणि लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. 

हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौल येथील मॅरेज पॅलेसमध्ये झालेल्या लग्नात वधू-वरांमध्ये जोरदार वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे नवरदेवाला वधूशिवायच लग्नाची परत आणावी लागली आहे. चरखी दादरी येथील सैनीपुरा परिसरातून ही वरात आली होती. पण लग्नात असं काही घडलं ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

नारनौलच्या सिंघाना रोडवर असलेल्या एका मॅरेज पॅलेसमध्ये 6 मार्चच्या रात्री लग्न होतं. लग्नसोहळ्यात सर्व काही व्यवस्थित चाललं होत. आनंदाचं वातावरण होतं. चरखी दादरी येथून लग्नाची वरात आली होती. त्यानंतर नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला. मात्र सप्तपदी घेण्याआधी एका तरुणीची एन्ट्री झाली आणि लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. 

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती नवरदेवाची गर्लफ्रेंड आहे. हे ऐकल्यावर नातेवाईक आणि वधू-वरांमध्ये जोरदार वाद झाला. वाद पुढे वाढत गेला आणि वधूने नवरदेवासोबत लग्न करून सासरी जाण्यास नकार दिला. लग्न मोडल्याने लग्नातील पाहुणेही हैराण झाले होते.

लग्नाबाबतही विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. नवरदेवाच्या गर्लफ्रेंडने दादरीहून पोलिसांना आणून गोंधळ घातल्याचीही चर्चा आहे. दुसरी चर्चा अशी देखील आहे की हुंड्याबाबतही काही वाद झाले आहेत. अद्याप लग्न समारंभात झालेल्या या वादाचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले नाही.  

टॅग्स :marriageलग्न