शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अरे देवा! सप्तपदी होणार तितक्यात लग्नमंडपात झाली नवरदेवाच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 16:15 IST

नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला. मात्र सप्तपदी घेण्याआधी एका तरुणीची एन्ट्री झाली आणि लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. 

हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौल येथील मॅरेज पॅलेसमध्ये झालेल्या लग्नात वधू-वरांमध्ये जोरदार वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे नवरदेवाला वधूशिवायच लग्नाची परत आणावी लागली आहे. चरखी दादरी येथील सैनीपुरा परिसरातून ही वरात आली होती. पण लग्नात असं काही घडलं ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

नारनौलच्या सिंघाना रोडवर असलेल्या एका मॅरेज पॅलेसमध्ये 6 मार्चच्या रात्री लग्न होतं. लग्नसोहळ्यात सर्व काही व्यवस्थित चाललं होत. आनंदाचं वातावरण होतं. चरखी दादरी येथून लग्नाची वरात आली होती. त्यानंतर नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला. मात्र सप्तपदी घेण्याआधी एका तरुणीची एन्ट्री झाली आणि लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. 

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती नवरदेवाची गर्लफ्रेंड आहे. हे ऐकल्यावर नातेवाईक आणि वधू-वरांमध्ये जोरदार वाद झाला. वाद पुढे वाढत गेला आणि वधूने नवरदेवासोबत लग्न करून सासरी जाण्यास नकार दिला. लग्न मोडल्याने लग्नातील पाहुणेही हैराण झाले होते.

लग्नाबाबतही विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. नवरदेवाच्या गर्लफ्रेंडने दादरीहून पोलिसांना आणून गोंधळ घातल्याचीही चर्चा आहे. दुसरी चर्चा अशी देखील आहे की हुंड्याबाबतही काही वाद झाले आहेत. अद्याप लग्न समारंभात झालेल्या या वादाचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले नाही.  

टॅग्स :marriageलग्न