शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Mann Ki Baat: इटलीतून आणला देशाचा मौल्यवान वारसा; भारतातून चोरल्या गेलेल्या मूर्ती आता येतायत वापस - PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 13:39 IST

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात, भारताच्या यशाचा उल्लेख करून करणार आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला, भारताला आपला एक मौल्यवान वारसा इटलीमधून परत आणण्यात यश आले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (27 फेब्रुवारी) मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले, भारताचा मौल्यवान वारसा आम्ही इटलीतून परत आणला आहे.

पंतप्रधानांकडून भारताच्या यशाचा उल्लेख -पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात, भारताच्या यशाचा उल्लेख करून करणार आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला, भारताला आपला एक मौल्यवान वारसा इटलीमधून परत आणण्यात यश आले आहे. हा वारसा आहे, अवलोकितेश्वर पद्मपाणी यांची हजार वर्षांहूनही अधिक पुरातन मूर्ती. ही मूर्ती काही वर्षांपूर्वी बिहारमधील गयाजी येथील देवी संस्थान कुंडलपूर मंदिरातून चोरीला गेली होती. मात्र, विविध प्रकारचे प्रयत्न केल्यानंतर, ही मूर्ती आता पुन्हा भारतात आली आहे. 

भगवान हनुमानजींची मूर्तीही भारतात परत आली - पंतप्रधान मोदी म्हणाले, काही वर्षांपूर्वी तामिळनाडूतील वेल्लोरमधून भगवान आंजनेय्यर, हनुमानजींची मूर्ती चोरीला गेली होती. हनुमानजींची ही मूर्तीदेखील 600-700 वर्षं पुरातन होती. या महिन्याच्या सुरुवातीला, आम्हाला ही मूर्ती ऑस्ट्रेलियामध्ये सापडली. आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात देशाच्या कानाकोपऱ्यात एकापेक्षा एक सूंदर अशा मूर्ती घडत गेल्या. यात श्रद्धा होती, सामर्थ्य होते, कौशल्यही होते आणि त्यांत विविधताही होती. एवढेच नाही, तर आपल्या प्रत्येक मूर्तीच्या इतिहासात त्या-त्या काळाचा प्रभावही दिसून येतो. 

गेल्या 7 वर्षांत भारतात आल्या 200 हून अधिक मूर्ती -मोदी म्हणाले, 2013 पर्यंत सुमारे 13 मूर्ती भारतात आल्या होत्या. पण, गेल्या सात वर्षांत भारताने 200 हून अधिक मौल्यवान मूर्ती यशस्वीपणे परत आणल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, हॉलंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी आणि सिंगापूर, अशा अनेक देशांनी भारताची भावना समजून घेत या मूर्ती परत आणण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान