शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

Mann Ki Baat: इटलीतून आणला देशाचा मौल्यवान वारसा; भारतातून चोरल्या गेलेल्या मूर्ती आता येतायत वापस - PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 13:39 IST

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात, भारताच्या यशाचा उल्लेख करून करणार आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला, भारताला आपला एक मौल्यवान वारसा इटलीमधून परत आणण्यात यश आले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (27 फेब्रुवारी) मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले, भारताचा मौल्यवान वारसा आम्ही इटलीतून परत आणला आहे.

पंतप्रधानांकडून भारताच्या यशाचा उल्लेख -पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात, भारताच्या यशाचा उल्लेख करून करणार आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला, भारताला आपला एक मौल्यवान वारसा इटलीमधून परत आणण्यात यश आले आहे. हा वारसा आहे, अवलोकितेश्वर पद्मपाणी यांची हजार वर्षांहूनही अधिक पुरातन मूर्ती. ही मूर्ती काही वर्षांपूर्वी बिहारमधील गयाजी येथील देवी संस्थान कुंडलपूर मंदिरातून चोरीला गेली होती. मात्र, विविध प्रकारचे प्रयत्न केल्यानंतर, ही मूर्ती आता पुन्हा भारतात आली आहे. 

भगवान हनुमानजींची मूर्तीही भारतात परत आली - पंतप्रधान मोदी म्हणाले, काही वर्षांपूर्वी तामिळनाडूतील वेल्लोरमधून भगवान आंजनेय्यर, हनुमानजींची मूर्ती चोरीला गेली होती. हनुमानजींची ही मूर्तीदेखील 600-700 वर्षं पुरातन होती. या महिन्याच्या सुरुवातीला, आम्हाला ही मूर्ती ऑस्ट्रेलियामध्ये सापडली. आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात देशाच्या कानाकोपऱ्यात एकापेक्षा एक सूंदर अशा मूर्ती घडत गेल्या. यात श्रद्धा होती, सामर्थ्य होते, कौशल्यही होते आणि त्यांत विविधताही होती. एवढेच नाही, तर आपल्या प्रत्येक मूर्तीच्या इतिहासात त्या-त्या काळाचा प्रभावही दिसून येतो. 

गेल्या 7 वर्षांत भारतात आल्या 200 हून अधिक मूर्ती -मोदी म्हणाले, 2013 पर्यंत सुमारे 13 मूर्ती भारतात आल्या होत्या. पण, गेल्या सात वर्षांत भारताने 200 हून अधिक मौल्यवान मूर्ती यशस्वीपणे परत आणल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, हॉलंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी आणि सिंगापूर, अशा अनेक देशांनी भारताची भावना समजून घेत या मूर्ती परत आणण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान