शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

मणिपूरला जाऊ शकतात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; म्हणाल्या- 'पंतप्रधान मोदींनी घटनेच्या बहाण्याने बंगाल...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 20:40 IST

Manipur Violence: "पंतप्रधान मोदींनी छत्तीसगड आणि राजसथानसह इतर राज्यांचा उल्लेक करून देशाला तोडले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे."

मणिपूरमधील दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आल्याच्या घटनेवरून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी छत्तीसगड आणि राजसथानसह इतर राज्यांचा उल्लेक करून देशाला तोडले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

ममता म्हणाल्या, ''पंतप्रधान मोदींनी केवळ मणिपूरवच भाष्य केले नाही, तर त्यांनी मणिपूरसोबत पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानलाही जोडले. पण देशाला तोडले. असे होत नाही. वाईट गोष्ट वाईटच असते. आमच्यावर हल्ला करण्यासाठी एखादी गोष्ट दाबने योग्य नाही. आज हे लोक हिंसाचार आणि महिलाच्या लुटीचे 'सौदागर' बनले आहेत.'' 

बनर्जी म्हणाल्या, आज आपल्या देशातील माता आणि बगिनी आज विलाप करत आहेत. एवढेच नाही, तर पीटीआयनुसार, ममता यांनी म्हटले आहे की, त्या मणिपूर दौरा करण्यासंदर्भात इतर राज्यांच्या मुख्यंमंत्र्यांसोबतही चर्चा करत आहेत.

काय म्हणाले होते PM मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे मानसून सत्र सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले होते "घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो अथवा मणिपूरची असो, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातील कुठल्याही राज्य सरकारने राजकीय वाद-विवाद बाजूला ठेऊन कायदा आणि सुव्यवस्थेला महत्व द्यायला हवे आणि स्त्रीच्या सन्मानाचे रक्षण करायला हवे.''

मोदी पुढे म्हणाले, मी देशातील जनतेला विश्वास देतो की, कुठल्याही गुन्नहेगाराला सोडले जाणार नाही. कायदा आपल्या संपूर्ण शक्तीनिशी पावले उचलेल. मणिपूरच्या मुलींसोबत जे घडले, त्यांच्या गुन्हेगारांना कधीही क्षमा केली जाणार नाही.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी