शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मणिपूरमध्ये काहीतरी मोठं घडणार, अमित शाहा ॲक्शन मोडमध्ये, उच्चस्तरीय बैठकीत दिले असे आदेश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 19:47 IST

Manipur Violence News:

मागच्या जवळपास दोन वर्षांपासून जातीय हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात असला तरी हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

अमित शाह यांनी आज मणिपूरमधील सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अमित शाह यांनी आणि ८ मार्चपर्यंत मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर सर्वसामान्य जनतेला मुक्तपणे ये जा करता यावी, अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेच. तसेच रस्त्यांवर अडथळे आणणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी दिली. या बैठकीला राज्याचे राज्यपाल, गृहसचिवांसह बडे लष्करी अधिकारी उपस्थित होते.

याबरोबच अमित शाह यांनी जबरदस्तीने खंडणी वसुलीच्या प्रकरणांमध्येही कठोर करावाई सुरू ठेवण्याचे आदेश दिल आहेत. याशिवाय मणिपूरला लागून असलेल्या आंततराष्ट्रीय सीमेवर होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी काही एंट्री पॉईंटच्या दोन्ही बाजूंना तार लावण्याचं काम लवकरच पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे. याबरोबरच अमित शाह यांनी आढावा बैठकीमध्ये मणिपूरला व्यसनमुक्त बनवण्यासाठी अमली पदार्थांचा कारभार करणारं जाळं उद्ध्वस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटीबद्ध आहे. तसेच त्यासाठी सर्वतोपरी मदत दिली जात आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकार