शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मणिपूरच्या राज्यपालांच्या इशाऱ्याचा परिणाम, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं झाली सरकारजमा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 23:03 IST

Manipur News: जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे.

जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे. दरम्यान, मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यातील तुइबोंग गावामध्ये आसाम रायफल्सच्या जवानांसमोर १६ हत्यारे आणि दारुगोळा जमा केला. राज्यपाल अजय कुमारभल्ला यांनी दिलेल्या सक्त इशाऱ्यानंतर ही शस्त्रास्त्रं सरकारजमा झाली आहेत. अजय भल्ला यांनी जमावाने पोलिसांकडून लुटण्यात आलेली शस्त्रास्त्रे आणि अवैध शस्त्रास्त्रे सात दिवसांच्या आत जमा करण्याचे आवाहन केले होते.

आसाम रायाफल्सने याबाबत दिलेल्या माहितीनुसार आसाम रायफल्सने पोलीस, सीआरपीए, राज्य गुप्तचर संस्था आणि राज्य प्रशासनासोबत मिळून जोमी आणि कूकी समुदायांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या सुरक्षेविषयीच्या चिंता दूर करण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षेचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने सकारात्मक परिणामांवर भर देण्यात आला आहे.

संयुक्त सुरक्षा दलांनी आणि राज्य प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर, जोमी आणि कूकी समुदायाच्या नेत्यांनी स्थानिकांशी संपर्क साधला. तसेच २२ फेब्रुवारी रोजी चुराचांदपूर  जिल्ह्यातील तुईबोंग गावामध्ये स्वेच्छेने पहिला टप्प्यातील हत्यारं जमा केली. सरकारजमा करण्यात आलेल्या हत्यारांमध्ये एक एम-१६ रायफल, एक ७.६२ मिलिमीचर एसएलआर, दोन एके रायफल्स, तीन इन्सास रायफल्स, दोन एम-७९ ग्रेनेड लॉन्चर आणि अन्य हत्यारांचा समावेश आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार