शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

काश्मीरला जाणारे मंत्री 'डरपोक', मणिशंकर अय्यर यांचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 09:41 IST

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केरळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपाला देशद्रोही म्हटलं आहे.

तिरुअनंतपूरमः काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केरळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपाला देशद्रोही म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याप्रकरणी मणिशंकर अय्यर यांनी भाजपावर हल्लाबोल केला. त्यांनी सरकारनं काश्मीरच्या दौऱ्यावर 36 मंत्र्यांना पाठवण्याच्या निर्णयावर टीका केली. भाजपाचे लोक हे दगाबाज आहेत. ते जनतेचे प्रतिनिधी नाहीत. सरकार काश्मीर खोऱ्यात 36 मंत्री पाठवणार होती. पण त्या 36 पैकी 31 मंत्री जम्मूला, तर फक्त पाच मंत्री काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हे लोक डरपोक आहेत, काश्मीर खोऱ्यातील जनतेच्या उद्रेकाची यांना भीती वाटत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळं करण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यातील लोकांवर अत्याचार होत आहेत. चार हजार नेत्यांना तुरुंगात बंद करण्यात आलं आहे. देशात असे काही देशद्रोही आहेत, त्यांना आपण पहिल्यांदाच पाहतो आहोत. प्रत्येक समाजात काही विश्वासघातकी लोक असतात, असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांपूर्वी ‘नीच’ असा उल्लेख केल्याने मणिशंकर अय्यर वादात सापडले होते. मणिशंकर अय्यर यांना वरील विधानामुळे काँग्रेसने निलंबित केले होते. पुढे 2018मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख देशाने पाहिलेला अत्यंत शिवराळ पंतप्रधान असा केला आहे.