शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

रेल्वेने निघालेल्या मुलाचा फोन बंद पडला; बापाने थेट रेल्वे मंत्र्यांशी साधला संपर्क; नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:37 IST

16 वर्षीय मुलगा पहिल्यांदाच ट्रेने प्रवास करत होता, यादरम्यान त्याचा फोन बंद झाला. मुलाचा फोन लागत नसल्याने आई-वडील चिंतेत आले.

मंगळुरू: ट्रेनमधून मुले हरवल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण, एका ट्वीटने बाप आणि मुलाची भेट घडवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मोठी भूमिका बजावली. झाले असे की, एक 16 वर्षांचा मुलगा पहिल्यांदाच एकटा ट्रेनने प्रवास करत होता. पण, यादरम्यान त्याचा मोबाईल बंद पडला. त्याच्या घरच्यांचा त्याच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने त्या मुलाचा शोध घेतला.

नेमकं काय झालं?मंगळुरुमधील 16 वर्षीय शंतनू पहिल्यांदाच एकट्याने वडिलोपार्जित(कोट्टायम, केरळ)कडे प्रवास करण्याचा निर्णय घेतो. या प्रवासाबद्दल तो खूप उत्सुक असतो. आई-वडिलांच्या परवानगीने तो ट्रेनचा प्रवास सुरू करतो. त्याचे आई-वडीलही आनंदी असतात की, आता त्यांचा मुलगा एकट्याने प्रवास करू शकतो. ट्रेन निघते आणि 5 तासांनंतर मुलाचा फोन बंद पडतो. शंतनूचे वडील किशन राव मुलाला फोन करतात, पण फोन लागत नाही. 

अवघ्या 34 मिनिटांत शंतनूचा शोधवारंवार फोन करुनही काहीच संपर्क होत नसल्याने किशनराव घाबरतात आणि त्याला शोधण्यासाठी थेट रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना मदतीसाठी ट्वीट करतात. ट्वीट केल्यानंतर अवघ्या 34 मिनिटांत किशन राव यांचा मोबाईलवर फोन येतो. फोनवर शंतनू बोलतो आणि ठीक असल्याचे सांगतो. त्याचा आवाज ऐकून किशनराव सुटकेचा नि:श्वास सोडतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना 19 एप्रिलची आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव