शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

रेल्वेने निघालेल्या मुलाचा फोन बंद पडला; बापाने थेट रेल्वे मंत्र्यांशी साधला संपर्क; नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:37 IST

16 वर्षीय मुलगा पहिल्यांदाच ट्रेने प्रवास करत होता, यादरम्यान त्याचा फोन बंद झाला. मुलाचा फोन लागत नसल्याने आई-वडील चिंतेत आले.

मंगळुरू: ट्रेनमधून मुले हरवल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण, एका ट्वीटने बाप आणि मुलाची भेट घडवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मोठी भूमिका बजावली. झाले असे की, एक 16 वर्षांचा मुलगा पहिल्यांदाच एकटा ट्रेनने प्रवास करत होता. पण, यादरम्यान त्याचा मोबाईल बंद पडला. त्याच्या घरच्यांचा त्याच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने त्या मुलाचा शोध घेतला.

नेमकं काय झालं?मंगळुरुमधील 16 वर्षीय शंतनू पहिल्यांदाच एकट्याने वडिलोपार्जित(कोट्टायम, केरळ)कडे प्रवास करण्याचा निर्णय घेतो. या प्रवासाबद्दल तो खूप उत्सुक असतो. आई-वडिलांच्या परवानगीने तो ट्रेनचा प्रवास सुरू करतो. त्याचे आई-वडीलही आनंदी असतात की, आता त्यांचा मुलगा एकट्याने प्रवास करू शकतो. ट्रेन निघते आणि 5 तासांनंतर मुलाचा फोन बंद पडतो. शंतनूचे वडील किशन राव मुलाला फोन करतात, पण फोन लागत नाही. 

अवघ्या 34 मिनिटांत शंतनूचा शोधवारंवार फोन करुनही काहीच संपर्क होत नसल्याने किशनराव घाबरतात आणि त्याला शोधण्यासाठी थेट रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना मदतीसाठी ट्वीट करतात. ट्वीट केल्यानंतर अवघ्या 34 मिनिटांत किशन राव यांचा मोबाईलवर फोन येतो. फोनवर शंतनू बोलतो आणि ठीक असल्याचे सांगतो. त्याचा आवाज ऐकून किशनराव सुटकेचा नि:श्वास सोडतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना 19 एप्रिलची आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव