शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लग्नानंतर तीनच महिन्याच 'त्याने' प्रियकराबरोबर लावलं पत्नीचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 12:26 IST

लग्नाच्या तीनच महिन्यात त्याने पत्नीचं प्रियकराशी लग्न लावून दिलं.

कानपूर- बॉलिवूड सिनेमा 'हम दिल दे चुके सनम' सारखी वाटणारी ही कथा आहे. सिनेमाच्या कथेप्रमाणे वाटणारी ही घटना आहे कानपूरमधील. इथल्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचं लग्न प्रियकराबरोबर लावून दिलं. विशेष म्हणजे लग्नाच्या तीनच महिन्यात त्याने पत्नीचं प्रियकराशी लग्न लावून दिलं. कानपूरमधील सनिग्वन गावातील ही घटना आहे. सुजीत असं या व्यक्तीचं नाव असून सुजीतने त्याची पत्नी शांतीचं लग्न तिचा प्रियकर रवीबरोबर लावून दिलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

19 फेब्रुवारी रोजी सुजित आणि शांतीचं लग्न झालं होतं. लग्नानंतर पंधरा दिवस शांती सासरी राहिली व त्यानंतर ती काही दिवसांसाठी माहेरी गेली. 'अनेक दिवस होऊनही शांती घरी न परतल्याने सुजितने तिला सासरी न येण्याचं कारण विचारलं. सुरूवातीला शांतीने सुजितच्या विचारणेकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर तिने घडलेल्या सर्व घटना त्याला सांगितल्या. लखनऊमधील रवी नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. पण कुटुंबीयांनी माझ्या मर्जीच्या विरोधात लग्न लावून दिलं, असं शांतीने सुजितला सांगितलं. शांतीकडून सर्व प्रकार ऐकल्यावर रवीला तिच्या आयुष्यात परत आणणार असल्याचं वचन सुजितने शांतीला दिलं. 

काही दिवसांनी सुजित शांतीचा प्रियकर रवीला भेटला. रवीनेही सुजितसमोर शांतीबरोबरच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर सुजितने शांती व रवी यांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं, तशी माहिती त्याने स्थानिक पोलिसांना दिल्याचं सुत्रांनी सांगितलं. बुधवारी सुजित, शांती व रवी तेथिल हनुमान मंदिरात जमले व तेथे सुजितने शांती व रवीचं लग्न लावून दिलं.