शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अरे देवा! लग्नाआधीच होणाऱ्या नवरीला घेऊन नवरदेव फरार; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 17:55 IST

लग्नाआधीच एक तरुण आपल्या भावी पत्नीसोबत पळून गेला. नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होतं असे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाआधीच एक तरुण आपल्या भावी पत्नीसोबत पळून गेला. नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होतं असे सांगण्यात येत आहे. मुलीने आपल्यासोबत घरातील दागिने आणि रोख रक्कमही नेली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हे प्रकरण ऐकून पोलीसही आश्चर्यचकित झाले.

एसएचओ कौशल सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी मुलीचे लग्न मातौंध पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या तरुणाशी ठरवलं होतं. नोव्हेंबरची तारीख निश्चित झाली होती. मात्र तरुणाने आपल्या मुलीला फूस लावून आपल्यासोबत नेलं.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने घरातून दागिने, रोख रक्कम आणि तिची मार्कशीट नेली आहे. त्यांनी आपल्या मुलीचा नातेवाईकांपासून तिच्या मित्रांपर्यंत सर्व ठिकाणी शोध घेतला आहे. होणाऱ्या जावयावर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

कौशल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. ज्याच्याशी मुलीचं लग्न ठरलं होतं, तो आपल्या मुलीसह पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्यांना शोधून पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.