शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘नीती’च्या बैठकीला ममता राहणार गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 03:58 IST

पंतप्रधानांना लिहिले पत्र; राज्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नीती आयोगाला नाहीत

कोलकाता : नीती आयोगाच्या १५ जून रोजी होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहून काहीही फलनिष्पत्ती निघणार नाही. त्यामुळे या बैठकीला आपण येत नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्राद्वारे कळविले आहे. राज्यांच्या योजनांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नीती आयोगाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नीती आयोगाला कोणतेही वित्तीय अधिकार नाहीत. या आयोगाच्या गेल्या साडेचार वर्षांतील बैठकांच्या अनुभवावरून यापूर्वी केलेली सूचना पुन्हा करावीशी वाटते. संघराज्यरचना व त्यातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी राज्यघटनेच्या २६३ कलमाच्या आधारे आंतरराज्यीय कौन्सिलची (आयएससी) स्थापना करण्यात आली होती. आयएससीला राज्याराज्यांतील प्रश्नांची तड लावणारी मुख्य संस्था बनवण्याकरिता काळाच्या गरजेनुसार तिच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात यावी. आयएससीचा पाया विस्तारण्याठी तिच्यामध्ये नॅशनल डेव्हलपमेन्ट कौन्सिलही विलीन करण्यात यावी.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया नीती आयोगाच्या आगामी बैठकीत देशाच्या विकासासंबंधी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)तृणमूल काँग्रेस, भाजपतील मतभेद उफाळले

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये या राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकून भाजपने तृणमूल काँग्रेसला चांगलीच टक्कर दिली आहे. २०१२ साली पश्चिम बंगालमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकांत आम्ही तृणमूल काँग्रेसचा पराभव करू अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या ३२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकांत या पक्षाने फक्त २२ जागा जिंकल्या होत्या. या संघर्षामुळे तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सध्या मोठा तणाव आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी