शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘नीती’च्या बैठकीला ममता राहणार गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 03:58 IST

पंतप्रधानांना लिहिले पत्र; राज्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नीती आयोगाला नाहीत

कोलकाता : नीती आयोगाच्या १५ जून रोजी होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहून काहीही फलनिष्पत्ती निघणार नाही. त्यामुळे या बैठकीला आपण येत नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्राद्वारे कळविले आहे. राज्यांच्या योजनांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नीती आयोगाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नीती आयोगाला कोणतेही वित्तीय अधिकार नाहीत. या आयोगाच्या गेल्या साडेचार वर्षांतील बैठकांच्या अनुभवावरून यापूर्वी केलेली सूचना पुन्हा करावीशी वाटते. संघराज्यरचना व त्यातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी राज्यघटनेच्या २६३ कलमाच्या आधारे आंतरराज्यीय कौन्सिलची (आयएससी) स्थापना करण्यात आली होती. आयएससीला राज्याराज्यांतील प्रश्नांची तड लावणारी मुख्य संस्था बनवण्याकरिता काळाच्या गरजेनुसार तिच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात यावी. आयएससीचा पाया विस्तारण्याठी तिच्यामध्ये नॅशनल डेव्हलपमेन्ट कौन्सिलही विलीन करण्यात यावी.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया नीती आयोगाच्या आगामी बैठकीत देशाच्या विकासासंबंधी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)तृणमूल काँग्रेस, भाजपतील मतभेद उफाळले

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये या राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकून भाजपने तृणमूल काँग्रेसला चांगलीच टक्कर दिली आहे. २०१२ साली पश्चिम बंगालमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकांत आम्ही तृणमूल काँग्रेसचा पराभव करू अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या ३२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकांत या पक्षाने फक्त २२ जागा जिंकल्या होत्या. या संघर्षामुळे तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सध्या मोठा तणाव आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी