शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मोदी सरकारविरोधात ममतांनी दिला "बीजेपी हटाव देश बचाव"चा नारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 15:40 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकार आणि भाजपाविरोधात लढाईची घोषणा करताना 15 ऑगस्टपासून बीजेपी हटाव देश बचाव अभियान सुरू करण्याचा नारा ममता बॅनर्जी यांनी दिला. ममता यांच्या या रॅलीदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार चंदन मित्रा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने शनिवारी बंगालमध्ये शहीद दिवसाचे आयोजन केले होते. यावेळी ममतांनी बीजेपी हटाव देश बचाव अभियानाचा नारा दिला. येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही बीजेपी हटाव देश बचाव  अभियानाची सुरुवात करणार आहोत. 2019 साठी हे अभियान हा एक प्रहार असेल ज्यामधून बंगाल देशाला दिशा देईल, असे ममता म्हणाल्या. देशातील कानाकोपऱ्यातून लिचिंगच्या बातम्या येत आहेत. भाजपावाले लोकांमध्ये तालिबानी तयार करत आहेत. भाजपा आणि आरएसएसमध्ये काही चांगली माणसेही आहेत, त्यांचा मी सन्मान करते. मात्र काही वाईट खेळ खेळणारेही आहेत.  

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी