शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मोदी सरकारविरोधात ममतांनी दिला "बीजेपी हटाव देश बचाव"चा नारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 15:40 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकार आणि भाजपाविरोधात लढाईची घोषणा करताना 15 ऑगस्टपासून बीजेपी हटाव देश बचाव अभियान सुरू करण्याचा नारा ममता बॅनर्जी यांनी दिला. ममता यांच्या या रॅलीदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार चंदन मित्रा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने शनिवारी बंगालमध्ये शहीद दिवसाचे आयोजन केले होते. यावेळी ममतांनी बीजेपी हटाव देश बचाव अभियानाचा नारा दिला. येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही बीजेपी हटाव देश बचाव  अभियानाची सुरुवात करणार आहोत. 2019 साठी हे अभियान हा एक प्रहार असेल ज्यामधून बंगाल देशाला दिशा देईल, असे ममता म्हणाल्या. देशातील कानाकोपऱ्यातून लिचिंगच्या बातम्या येत आहेत. भाजपावाले लोकांमध्ये तालिबानी तयार करत आहेत. भाजपा आणि आरएसएसमध्ये काही चांगली माणसेही आहेत, त्यांचा मी सन्मान करते. मात्र काही वाईट खेळ खेळणारेही आहेत.  

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी