शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मोदी सरकारविरोधात ममतांनी दिला "बीजेपी हटाव देश बचाव"चा नारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 15:40 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकार आणि भाजपाविरोधात लढाईची घोषणा करताना 15 ऑगस्टपासून बीजेपी हटाव देश बचाव अभियान सुरू करण्याचा नारा ममता बॅनर्जी यांनी दिला. ममता यांच्या या रॅलीदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार चंदन मित्रा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने शनिवारी बंगालमध्ये शहीद दिवसाचे आयोजन केले होते. यावेळी ममतांनी बीजेपी हटाव देश बचाव अभियानाचा नारा दिला. येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही बीजेपी हटाव देश बचाव  अभियानाची सुरुवात करणार आहोत. 2019 साठी हे अभियान हा एक प्रहार असेल ज्यामधून बंगाल देशाला दिशा देईल, असे ममता म्हणाल्या. देशातील कानाकोपऱ्यातून लिचिंगच्या बातम्या येत आहेत. भाजपावाले लोकांमध्ये तालिबानी तयार करत आहेत. भाजपा आणि आरएसएसमध्ये काही चांगली माणसेही आहेत, त्यांचा मी सन्मान करते. मात्र काही वाईट खेळ खेळणारेही आहेत.  

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी