शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
6
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
7
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
8
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
9
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
10
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
11
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
12
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
13
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
14
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
15
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
16
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
17
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
18
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
19
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?
20
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 01:22 IST

कोरोना नियंत्रणास सर्वोच्च प्राधान्य

ठळक मुद्देनिवडणुकांनंतर प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जण मरण पावले. भाजप व तृणमूलने हा हिंसाचार घडविल्याचा आरोप परस्परांवर केला होता. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत नेत्रदीपक विजय मिळविलेल्या ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ बुधवारी घेतली. 

निवडणुकांनंतर प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जण मरण पावले. भाजप व तृणमूलने हा हिंसाचार घडविल्याचा आरोप परस्परांवर केला होता. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा आता मी स्वीकारली असून, कोरोना साथीला आळा घालण्यासाठी आता माझे सरकार तातडीने पावले उचलेल. या संसर्गाच्या स्थितीचा ममता बॅनर्जी यांनी एका बैठकीत आढावाही घेतला. (वृत्तसंस्था)

मी रस्त्यावर उतरून लढा देणारी कार्यकर्ती आहे. मी लोकांचे मनोबल वाढविणार आहे. त्यामुळे भाजपशी प्रखर लढा देता येईल. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने हिंसाचार करू नये. कोरोना नियंत्रणात आणण्यास सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.- ममत बॅनर्जी, मुख्यमंत्री

कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात ठेवा  कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात राखणे हे महत्त्वाचे आहे, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी दिला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकChief Ministerमुख्यमंत्री