शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 01:22 IST

कोरोना नियंत्रणास सर्वोच्च प्राधान्य

ठळक मुद्देनिवडणुकांनंतर प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जण मरण पावले. भाजप व तृणमूलने हा हिंसाचार घडविल्याचा आरोप परस्परांवर केला होता. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत नेत्रदीपक विजय मिळविलेल्या ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ बुधवारी घेतली. 

निवडणुकांनंतर प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जण मरण पावले. भाजप व तृणमूलने हा हिंसाचार घडविल्याचा आरोप परस्परांवर केला होता. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा आता मी स्वीकारली असून, कोरोना साथीला आळा घालण्यासाठी आता माझे सरकार तातडीने पावले उचलेल. या संसर्गाच्या स्थितीचा ममता बॅनर्जी यांनी एका बैठकीत आढावाही घेतला. (वृत्तसंस्था)

मी रस्त्यावर उतरून लढा देणारी कार्यकर्ती आहे. मी लोकांचे मनोबल वाढविणार आहे. त्यामुळे भाजपशी प्रखर लढा देता येईल. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने हिंसाचार करू नये. कोरोना नियंत्रणात आणण्यास सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.- ममत बॅनर्जी, मुख्यमंत्री

कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात ठेवा  कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात राखणे हे महत्त्वाचे आहे, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी दिला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकChief Ministerमुख्यमंत्री