शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Mamata Banerjee : "मी काही बोलले तर ED घरी येईल, मला बोलण्याचा अधिकार नाही"; ममता बॅनर्जी घाबरल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 11:22 IST

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं विधान केलं आहे. मला काहीही बोलण्याचा अधिकार नाही, असं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालचेराजकारण चांगलंच तापलं आहे. पूर्व भारतातील प्रमुख राज्य राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. हिंसाचार आणि वादाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं विधान केलं आहे. मला काहीही बोलण्याचा अधिकार नाही, असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी काही म्हटलं तर ईडीची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचेल. याशिवाय त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संघराज्य यावरही मत व्यक्त केलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, धर्मनिरपेक्षता ही वाईट गोष्ट आहे किंवा लोकशाही धोकादायक आहे, असं कोणी म्हणत असेल तर ते मान्य करू शकत नाही. ममता यांनी आरोप केला की, "देशात संघराज्य 'संपूर्णपणे उद्ध्वस्त' झाले आहे आणि अनेक राज्यांना त्यांचा जीएसटी हिस्सा मिळत नाही. धर्मनिरपेक्षता ही वाईट गोष्ट आहे, समानतेची कल्पना करता येत नाही, लोकशाही घातक आहे आणि संघराज्यीय संरचना विध्वंसक आहे, असं कोणी म्हणत असेल, तर ते आम्ही स्वीकारू शकत नाही."

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, संविधानाचा आत्मा ही त्याची प्रस्तावना आहे. लोकशाही, संघराज्य आणि धर्मनिरपेक्षता डोळ्यासमोर ठेवून देशाची राज्यघटना मोठ्या परिश्रमाने तयार करण्यात आली. मुलभूत हक्क आणि देशाचे सार्वभौमत्व यांच्यातील समतोल बिघडू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

एका कार्यक्रमात हजेरी लावताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "जर संविधान फक्त एजन्सी, एजन्सीसाठी आणि एजन्सीद्वारे चालवले जाईल, तर आम्ही ते स्वीकारू शकत नाही. संविधान हे लोकांचे, लोकांसाठी आहे. मला बोलण्याचा अधिकार नाही. मी ठामपणे काही बोलले तर उद्या ED माझ्या घरी येईल." 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliticsराजकारण