शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

'ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 13:20 IST

'ममता बॅनर्जी चितेंत का आहेत'

नवी दिल्ली : भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान नाहीत. राष्ट्रीय नागिरक नोंदणी (एनआरसी)  लागू करायचे की नाही, याबाबत केंद्र सरकारचा निर्णय असेल. त्यामुळे ममता बॅनर्जी चितेंत का आहेत, असा सवाल कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. 

जर केंद्र सरकार एनआरसी लागू करण्याचा निर्णय घेणार असेल, तर याबाबत त्या (ममता बॅनर्जी) काहीच करू शकणार नाहीत. कारण, हा निर्णय केंद्र सरकारचा असणार आहे, असेही कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले. याआधी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला होता. सोमवारी जगदीप धनखड यांनी बोलविलेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कोणत्या तरी प्रकारची सेंसरशिप आहे, त्यांना वाटत आहे. 

दरम्यान, जिल्हा अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रशासकीय दौरे पाहता राज्यपाल जगदीप धनखड यांच्या बैठकीत उपस्थित राहण्यास नकार दर्शविला होता. राज्यपाल जगदीप धनखड यांनी अधिकाऱ्यांच्या नकाराला 'असंवैधानिक' असल्याचे म्हटले आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी गेल्या आठवड्यात उत्तर आणि दक्षिण 24 परगना जिल्ह्यांचे जिल्हादंडाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि निर्वाचित खासदारांसोबत बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.    

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा