शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

खरगे अध्यक्षपदी अन् नितीश कुमारांचा हिरमोड, पंतप्रधानपदाचा उमेदवार व्हायचे होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 06:42 IST

Nitish Kumar: भारताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले, त्याच दिवशी आधी या आघाडीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमारांनी या आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

नवी दिल्ली - भारताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले, त्याच दिवशी आधी या आघाडीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमारांनी या आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असा नितीशकुमार यांचा प्रयत्न होता. त्यासाठीच त्यांनी इंडिया आघाडीला आकार देण्याचा प्रयत्न केला. आघाडीचे नेतृत्व नितीशकुमार यांना करायचे होते. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणूनही त्यांना जनतेसमोर येण्याची इच्छा होती. मात्र, इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड होणार असल्याचे कळताच नितीशकुमार यांचा हिरमोड झाला. त्यांनी त्या दिवशीच इंडिया आघाडीपासून सर्व संबंध तोडले.

ते जाणार होते तरीही..राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांना केलेले तीन दूरध्वनी त्यांनी उचलले नाहीत. बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह हे नितीशकुमार यांच्याकडे चर्चेसाठी गेले होते. मात्र, त्यांच्याशी बोलणी करण्यास त्यांनी नकार दिला. ते इंडिया आघाडीला रामराम ठोकून एनडीएमध्ये जाणार हे निश्चित झाल्यानंतरही काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व पक्षाचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीशकुमारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीशकुमार यांनी या दोघांना काहीही प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार