शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मालदीवचे राष्ट्रपती पुन्हा बरळले, सुब्रमण्यम स्वामी मोदींवर चिडले; 'मोदी एवढेच म्हणतील की...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 21:04 IST

संसदेत आज त्यांनी यावर भाष्य केले. मालदीवच्या लोकांना आपल्याला पाठिंबा दिला कारण त्यांना परदेशी सैन्याला हटवावे वाटत होते, असे ते म्हणाले.

मालदीव आणि भारतामधील संबंध आता ताणले गेले आहेत. राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांनी भारतीय सैन्याच्या पहिल्या तुकडीला १० मार्चपूर्वी भारतात पाठविणार असल्याचे म्हटले आहे. तर अन्य दोन विमान प्लॅटफॉर्मवरील सैन्याला १० मे पर्यंत माघारी पाठविले जाणार असल्याचे ते आज म्हणाले आहेत. 

संसदेत आज त्यांनी यावर भाष्य केले. मालदीवच्या लोकांना आपल्याला पाठिंबा दिला कारण त्यांना परदेशी सैन्याला हटवावे वाटत होते. तसेच आम्ही गमावलेला समुद्र देखील परत घ्यायचा आहे, असे मोइज्जू म्हणाले. आमचे सरकार अशा कोणत्याही समझोत्याला मंजुरी देणार नाही, जो देशाच्या संप्रुभतेविरोधात असेल, असे ते म्हणाले.

मोईज्जू हे १७ नोव्हेंबरला राष्ट्रपती बनले होते. तेव्हाच त्यांनी भारताचे ८८ सैनिक परत पाठविणार असल्याचे भाष्य केले होते. 

यावर आता भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची प्रतिक्रिया आली आहे. मालदीवने भारताविरोधात आणखी एक वक्तव्य केले आहे. यावर मोदी एवढेच म्हणतील, “कोई बोला नहीं और कोई रोता नहीं…”. अशा शब्दांत स्वामी यांनी मोदींच्या चुप्पीवर संधान साधले आहे. स्वामी यांनी ट्विट केले आहे.  

टॅग्स :MaldivesमालदीवSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी