शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

रेल्वेची मोठी कारवाई; 'सामान्यांच्या हिता'साठी 32 अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 20:49 IST

रेल्वेनं आपल्या 32 अधिकाऱ्यांना निवृत्ती देण्याचं निश्चित केलेलं आहे.

नवी दिल्लीः रेल्वेनं आपल्या 32 अधिकाऱ्यांना निवृत्ती देण्याचं निश्चित केलेलं आहे. सामान्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या अधिकाऱ्यांचं वय 50 वर्षांहून जास्त आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. रेल्वेतले हे अधिकारी कामात असक्षम असून, गटबाजी करत आहेत. त्यामुळेच त्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा झालं आहे. तत्पूर्वी 2016-17मध्ये रेल्वेनं चार अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडलं होतं. वर्षभरात एकदा समीक्षा होणं हा रेल्वेचा नियम आहे. परंतु कोणालाही सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा प्रकार फारच कमी होतो.  PMOने दिले निर्देशपीएमओनं नॉन परफॉर्मेंस आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांचा निर्णय घेण्यास रेल्वेला सांगितलं होतं. पीएमओच्या निर्देशानुसार अशा लोकांवर कारवाई करण्यास सांगितलं होतं. हा आहे नियमसेंट्रल सिव्हील सर्व्हिसेज(पेन्शन)1972च्या नियमानुसार, 30 वर्षं सेवा पूर्ण केलेल्या 50 वर्षांच्या वरील अधिकाऱ्यांना रेल्वे घरी बसवू शकते. त्यासाठी सरकारला आधी नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच तीन महिन्यांच्या वेतनाचा भत्ताही द्यावा लागणार आहे. अकार्यक्षमता आणि अनियमिततेच्या आरोपांनंतर ही कारवाई केली जाते. नियमांच्या कचाट्यात आता ग्रुप सीचेही अधिकारीसरकारकडे सक्तीची निवृत्ती देण्याचा पर्याय दशकांपासून आहे. परंतु त्याचा वापर फार कमी प्रमाणात करण्यात आलेला आहे. सध्या सरकार या नियमांचं कठोर अंमलबजावणी करण्याच्या विचारात आहे. या नियमांमध्ये आतापर्यंत ग्रुप ए आणि ग्रुप बीचे अधिकारी सहभागी होते. आता ग्रुप सीचे अधिकारीही या नियमांतर्गत आले आहेत. मोदी सरकारनं सर्वच केंद्रीय संस्थांकडून मासिक रिपोर्ट मागण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी