शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जलसंवर्धन योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 13:16 IST

राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत

सुनील चावकेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रात एकूण ९७ हजार ६२ पैकी ९६ हजार ३४३ म्हणजे ९९.३ टक्के जलसाठे ग्रामीण भागात, तर फक्त ७१९ म्हणजे ०.७ टक्के शहरी भागांमध्ये असल्याचे देशात प्रथमच करण्यात आलेल्या लहानमोठ्या जलसाठ्यांच्या गणनेतून स्पष्ट झाले. 

राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत. जलसंवर्धनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक पाणवठे आणि जलाशय पश्चिम बंगालमध्ये, सर्वाधिक तलाव आंध्र प्रदेशमध्ये, तर सर्वाधिक सरोवर तामिळनाडूमध्ये आहेत.

राज्यातील एकूण ९७ हजार ६२ जलसाठ्यांचे वर्गीकरण ९६,४८८  मनुष्यनिर्मित ५७४ नैसर्गिक  (५६५ ग्रामीण, ९ शहरी भागात)

सार्वजनिक मालकीच्या ९६,७६७ जलसाठ्यांचा तपशीलजलसंपदा खाते        ५३.७%पंचायत समित्या        ४२.७%इतर सरकारी संस्था        २.३%सहकारी संस्था        १.२%महापालिका व        ०.१%नगरपालिका 

जलसाठ्यांचे वापरानुसार वितरणभूजल पुनर्भरण    ७७.२%पेयजल व घरगुती वापर    १३%सिंचन    ८.३%धार्मिक    ०.१%मनोरंजन    ०.१%इतर    १.३%

एकूण जलसाठ्यांचा तपशीलजलसंवर्धन योजना,    ९२.७ टक्केपाझर तलाव व चेक डॅम तलाव    ३.९ टक्केइतर जलसाठे    १.७ टक्केपाणवठे    ०.९ टक्केसरोवर    ०.४ टक्केजलाशय    ०.४ टक्के

वापरात नसलेले जलसाठेसुकलेले    १९४ बांधकामाअधीन    ७० गाळ साचलेले    १५७ दुरुस्तीपलीकडे     १४९ नष्ट झालेलेक्षारयुक्त    २औद्योगिक सांडपाण्याने दूषित    २६

टॅग्स :MumbaiमुंबईWaterपाणी