शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

जलसंवर्धन योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 13:16 IST

राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत

सुनील चावकेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रात एकूण ९७ हजार ६२ पैकी ९६ हजार ३४३ म्हणजे ९९.३ टक्के जलसाठे ग्रामीण भागात, तर फक्त ७१९ म्हणजे ०.७ टक्के शहरी भागांमध्ये असल्याचे देशात प्रथमच करण्यात आलेल्या लहानमोठ्या जलसाठ्यांच्या गणनेतून स्पष्ट झाले. 

राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत. जलसंवर्धनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक पाणवठे आणि जलाशय पश्चिम बंगालमध्ये, सर्वाधिक तलाव आंध्र प्रदेशमध्ये, तर सर्वाधिक सरोवर तामिळनाडूमध्ये आहेत.

राज्यातील एकूण ९७ हजार ६२ जलसाठ्यांचे वर्गीकरण ९६,४८८  मनुष्यनिर्मित ५७४ नैसर्गिक  (५६५ ग्रामीण, ९ शहरी भागात)

सार्वजनिक मालकीच्या ९६,७६७ जलसाठ्यांचा तपशीलजलसंपदा खाते        ५३.७%पंचायत समित्या        ४२.७%इतर सरकारी संस्था        २.३%सहकारी संस्था        १.२%महापालिका व        ०.१%नगरपालिका 

जलसाठ्यांचे वापरानुसार वितरणभूजल पुनर्भरण    ७७.२%पेयजल व घरगुती वापर    १३%सिंचन    ८.३%धार्मिक    ०.१%मनोरंजन    ०.१%इतर    १.३%

एकूण जलसाठ्यांचा तपशीलजलसंवर्धन योजना,    ९२.७ टक्केपाझर तलाव व चेक डॅम तलाव    ३.९ टक्केइतर जलसाठे    १.७ टक्केपाणवठे    ०.९ टक्केसरोवर    ०.४ टक्केजलाशय    ०.४ टक्के

वापरात नसलेले जलसाठेसुकलेले    १९४ बांधकामाअधीन    ७० गाळ साचलेले    १५७ दुरुस्तीपलीकडे     १४९ नष्ट झालेलेक्षारयुक्त    २औद्योगिक सांडपाण्याने दूषित    २६

टॅग्स :MumbaiमुंबईWaterपाणी