शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशोक गेहलोत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:33 IST

महाराष्ट्रात भाजपने घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला

जयपूर : महाराष्ट्रात भाजपने घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातून येणारा तपशील धक्कादायक आहे. राज्यपालांनी भाजपशी संगनमत करून देवेंद्र फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे.सरकार स्थापना लोकशाहीविरोधी : आपभाजपने केलेला प्रकार लोकशाहीविरोधी असून, त्यामुळे जनादेशाचा अनादर झाला आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते संजयसिंग यांनी सांगितले की, काळ्या रात्री केलेले हे कृत्य लोकशाहीच्या मर्यादांची हत्या करणारे आहे.डाव्यांचे भाजपवर टीकास्त्रभाकपचे सरचिटणीस डी. राजा यांनी म्हटले की, या प्रकरणात राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून, राज्यपाल आणि राष्ट्रपती कार्यालयांचा गैरवापर झाला आहे.महाराष्ट्रातील कृत्य घृणास्पद -द्रमुकसत्ता बळकावण्यासाठी भाजपने केलेले कृत्य घृणास्पद आहे, अशी प्रतिक्रिया द्रमुकने दिली आहे. द्रमुकप्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भाजपने लोकशाहीचा खून केला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणAshok Gahlotअशोक गहलोत