शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
3
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
4
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
5
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
6
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
7
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
8
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
9
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
10
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
11
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

मुगलसराय रेल्वे स्टेशननंतर आता 'या' तीन विमानतळांची नावं बदलणार योगी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 9:27 AM

मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवण्यात आल्यानंतर आता काही विमानतळांची नावं बदलण्यासाठी योगी सरकार प्रयत्नशील आहे.

लखनऊः मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवण्यात आल्यानंतर आता काही विमानतळांची नावं बदलण्यासाठी योगी सरकार प्रयत्नशील आहे. बरेली, कानपूर आणि आग्रा विमानतळांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव योगी सरकारनं केंद्राला दिला आहे.  एका प्रवक्त्याच्या माहितीनुसार, योगी सरकारनं दिलेल्या प्रस्तावात बरेली विमानतळाचं नाव 'नाथ नगरी' करण्याचे प्रस्तावित आहे. नाथ नगरी हे बरेली शहराचं जुनं नाव आहे.नाथ संप्रदायाशी संबंधित असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी गोरखपूरमधल्या भारतीय हवाईदलाच्या तळाचंही नाव बदललं आहे. त्या हवाईतळाचं नाव महायोगी गोरखनाथ नावावरून ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ संप्रदायाचं प्रेरणास्थान असलेल्या गोरक्षनाथ पीठाचे महंतही आहेत.उत्तर प्रदेशचे नागरी उड्डाण मंत्री नंद गोपाल नंदी म्हणाले, तीन विमानतळांचं नावं बदलण्याची मागणी जुनीच आहे. आम्ही या विमानतळांची नावं बदलण्याचा केंद्राकडे आग्रह केला आहे. त्यासंदर्भात आमची नागरी उड्डाण मंत्रालयातील अधिका-यांबरोबर लवकरच बैठक होणार आहे. कानपूरमधल्या चकेरी विमानतळाचं नाव स्वातंत्र्य सेनानी गणेश शंकर विद्यार्थी यांच्या नावावरून ठेवावं, असं प्रस्तावित आहे. कानपूरला पूर्वी कान्हा पूरच्या नावानं ओळखलं जात होतं. सचेंडीचे राजा हिंदू सिंह यांनी कान्हा पूरची स्थापना केली होती. आग्रा विमानतळाचं नाव दीनदयाल उपाध्याय यांच्या नावावरून ठेवण्याचंही प्रस्तावित आहे.