शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मुगलसराय रेल्वे स्टेशननंतर आता 'या' तीन विमानतळांची नावं बदलणार योगी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 09:36 IST

मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवण्यात आल्यानंतर आता काही विमानतळांची नावं बदलण्यासाठी योगी सरकार प्रयत्नशील आहे.

लखनऊः मुगलसराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय ठेवण्यात आल्यानंतर आता काही विमानतळांची नावं बदलण्यासाठी योगी सरकार प्रयत्नशील आहे. बरेली, कानपूर आणि आग्रा विमानतळांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव योगी सरकारनं केंद्राला दिला आहे.  एका प्रवक्त्याच्या माहितीनुसार, योगी सरकारनं दिलेल्या प्रस्तावात बरेली विमानतळाचं नाव 'नाथ नगरी' करण्याचे प्रस्तावित आहे. नाथ नगरी हे बरेली शहराचं जुनं नाव आहे.नाथ संप्रदायाशी संबंधित असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी गोरखपूरमधल्या भारतीय हवाईदलाच्या तळाचंही नाव बदललं आहे. त्या हवाईतळाचं नाव महायोगी गोरखनाथ नावावरून ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ संप्रदायाचं प्रेरणास्थान असलेल्या गोरक्षनाथ पीठाचे महंतही आहेत.उत्तर प्रदेशचे नागरी उड्डाण मंत्री नंद गोपाल नंदी म्हणाले, तीन विमानतळांचं नावं बदलण्याची मागणी जुनीच आहे. आम्ही या विमानतळांची नावं बदलण्याचा केंद्राकडे आग्रह केला आहे. त्यासंदर्भात आमची नागरी उड्डाण मंत्रालयातील अधिका-यांबरोबर लवकरच बैठक होणार आहे. कानपूरमधल्या चकेरी विमानतळाचं नाव स्वातंत्र्य सेनानी गणेश शंकर विद्यार्थी यांच्या नावावरून ठेवावं, असं प्रस्तावित आहे. कानपूरला पूर्वी कान्हा पूरच्या नावानं ओळखलं जात होतं. सचेंडीचे राजा हिंदू सिंह यांनी कान्हा पूरची स्थापना केली होती. आग्रा विमानतळाचं नाव दीनदयाल उपाध्याय यांच्या नावावरून ठेवण्याचंही प्रस्तावित आहे.